शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

भाडेवाढी विरोधात नाशिकला व्यापाऱ्यांचा लिलावावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:09 IST

नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून

ठळक मुद्देबैठक निष्फळ : बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संतप्त १०० चौरस फुटाला प्रति दिन ५० रुपये या प्रमाणे व्यापा-यांना भाडे आकारणी

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने व्यापारी गाळ्यांचे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या व्यापा-यांनी बुधवारी अचानक लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी तीन तास फळभाज्यांचे लिलाव ठप्प झाले. व्यापा-यांच्या या पावित्र्याने दुपारी बाजारसमितीत संचालक व व्यापा-यांची संयुक्त बैठक घेण्यात आली परंतु ती निष्फळ ठरल्याने उशीराने लिलाव सुरू झाल्यामुळे जिल्हाभरातून बाजारसमितीत शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांचे हाल होवून बाजारभाव कोसळल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून १०० चौरस फुटाला प्रति दिन ५० रुपये या प्रमाणे व्यापा-यांना भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही व्यापा-यांनी विरोध दर्शविल्याने व्यापारी व बाजारसमिती यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच दरम्यान बुधवारी व्यापा-यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी सुमारे तीन तास लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे बाजार समितीत शेतमाल लिलावासाठी घेवून आलेल्या शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, संचालक जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, प्रवीण नागरे यांनी व्यापाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आलीा. त्यात बाजार समितीने गाळे भाडेवाढीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला तर व्यापा-यांनी त्यास विरोध दर्शविल्याने बैठकीतून काहीही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे लिलावाविषयी अनिश्चितता निर्माण झाली. अशातच काही व्यापा-यांनी दुपारी तीन वाजता लिलाव सुरू केले. मात्र सकाळपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेवून आले, परंतु वेळेत लिलाव न झाल्याने त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक