शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

बोंडारमाळला ७० वर्षानंतर अवतरली जलगंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:51 IST

पेठ - महाराष्ट्राची सर्वात मोठी आणी सद्या नदीजोड प्रकल्पात चर्चेत असलेल्या दमणगंगा नदीच्या पात्रापासून दीड कि मी उंचावर वसलेल्या पेठ तालुक्यातील बोंडारमाळ या अतिदुर्गम गावाला स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जलगंगा अवतरली आहे.

आपुलकी सेवाभावी ग्रूपच्या सहकार्याने व उद्योजक दौलतराव कुशारे यांच्या सामाजिक दातृत्वातून बोंडारमाळ हे गाव कायमस्वरूपी जलयुक्त झाले आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळात जवळपास दीड कि.मी. अंतरावरून पाणी आणणाऱ्या बायाबापड्यांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला आहे. बोंडारमाळच्या ग्रामस्थांनी श्रमदान केले. दमणगंगा नदीच्या पात्रात विहीर खोदून दीड कि.मी. पाईपलाईनच्या साहाय्याने गावात पाणी आणले.अखिल भारतीय पंचदशनाम जूना आखाडयाचे अध्यक्ष महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते जय जनार्दन जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रि डा अधिकारी रविंद्र नाईक, दौलत कुशारे, नंदा कुशारे, निलांबरी पाटील, नुपूर पाटील, निलेश कुशारे, गौरी कुशारे, तेजिस्वनी कुशारे, आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रूपचे अध्यक्ष खंडेराव डावरे, राकेश दळवी, विष्णू हगवणे, चंद्रशेखर पठाडे, शांताराम गायकवाड,.सतिश चितोडकर, जयवंत राऊत, संदिप बत्तासे, कविता डावरे, अरूण सुबर, सरपंच मिना पवार, दिनेश पवार,मुझफर शेख, अरूण बेलदार, कमोद गाडर, कैलास गाडर, हिरामण वातास, हिरामण गाडर, गुलाब पेटार, रामचंद्र वातास, सोमा वातास, काळू वातास यांचेसह उम्रद व बोंडारमाळ परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई