शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदिवासींना ब्लॅँकेटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 18:27 IST

शहरी भागात वास्तव्य करून ऐश आरामात आपले जीवन जगत असतानाही विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या तळागाळातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात देऊन साई दत्त संस्थान व बीएमडब्ल्यू ग्रुपने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.

पेठ : शहरी भागात वास्तव्य करून ऐश आरामात आपले जीवन जगत असतानाही विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या तळागाळातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात देऊन साई दत्त संस्थान व बीएमडब्ल्यू ग्रुपने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.पेठ तालुक्यातील झरी हे पार नदीच्या तीरावर वसलेले महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर गाव या गावात जायचे म्हणजे एक दिव्य पार करून जाण्यासारखे अशा गावात जाऊन संस्थानच्या वतीने ६०० साड्या, थंडीपासून बचाव होण्यासाठी ३०० ब्लँकेट, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच साक्षरता अभियान, महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयावर जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी साई दत्त संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोमासे, नगरसेवक प्रियंका माने, धनंजय माने, शंतनू शिंदे, दादासाहेब गायकवाड, आपुलकीचे अध्यक्ष खंडेराव डावरे, किशोर बडगुजर, माणिक कानडे, शरद शिंदे, बार्टीचे समता दूत अरूण सुबर, उत्तम कराटे, दीपक जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSC STअनुसूचित जाती जमाती