शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

भाजपामुळे वाढणार चुरस

By admin | Updated: February 1, 2017 22:27 IST

महिलांसाठी राखीव : गणाकडे तालुक्याचे लक्ष !

अशोक देशमुख ओतूरकळवण तालुक्यातील अभोणा गटातील नरूळ गण यंदा सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाला असून, अनेक नेते सौभाग्यवतींना उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा प्रथमच या गणात भाजपा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने जोरदार चुरस वाढणार आहे.सन १९९२ ते १९९७ या काळात या गणातील अपक्ष उमेदवार मावंजी गायकवाड यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले आहे. १९९७ साली मोहनदरी गण होता. त्यानंतर १९९२, २००२, २००७, २०१२ या पंचवार्षिकमध्ये नरूळ गण अस्तित्वात आला. प्रत्येक वेळी अभोणा गटाचे यशवंत गवळी हे या गणाचे केंद्रबिंदू ठरले. या पाच पंचवार्षिकमध्ये चार वेळा काँग्रेसचे उमेदवार, तर एकवेळा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. नरूळ गणातून मावजी गायकवाड, बेबीताई चव्हाण (१९९७), संपत भोये (२००२), बळीराम देवरे (२००७), बेबीबाई गावित (२०१२) यांनी प्रतिनिधित्व केले आहे.कळवण तालुक्यातील चारही गटात अनेक राजकीय मतप्रवाह बदललेत तरी अभोणा गटाचे प्रतिनिधित्व आजपर्यंत काँग्रेसनेच केले आहे. त्यातील नरूळ गणातील पाचपैकी चार वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. फक्त एक वेळा १९९२ मध्ये जनरल पुरुष जागेवर अनु.जमातीचे अपक्ष उमेदवार मावजी गायकवाड विजयी झाले होते व ते कळवण उपसभापतीही झाले होते. तसेच २००२ मध्ये या गणातून निवडून आलेले संपत भोये यांनाही उपसभापतिपदाचा मान मिळाला होता. गेल्या २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे बेबीताई गावित निवडून आल्या असून, त्या विद्यमान सदस्य आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने फारशी परिणामकारक कामगिरी त्यांना करता आली नाही. या गणात भाजपाचेही पदाधिकारी काही वर्षांपासून सक्रिय झाले असून, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ओतूर धरणाच्या कामाला चालना दिल्यामुळे भाजपाचा मतप्रवाह वाढला आहे. तर राष्ट्रवादीचा मतप्रवाह कमी झाला आहे. तसेच आमदार जे.पी. गावित यांनी प्रत्यक्षपणे ओतूर धरणाचा पाणी गळतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून काम सुरू केल्याने माकपाचे प्राबल्य वाढले आहे.