शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भाजपामुळे वाढणार चुरस

By admin | Updated: February 1, 2017 22:27 IST

महिलांसाठी राखीव : गणाकडे तालुक्याचे लक्ष !

अशोक देशमुख ओतूरकळवण तालुक्यातील अभोणा गटातील नरूळ गण यंदा सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाला असून, अनेक नेते सौभाग्यवतींना उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा प्रथमच या गणात भाजपा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने जोरदार चुरस वाढणार आहे.सन १९९२ ते १९९७ या काळात या गणातील अपक्ष उमेदवार मावंजी गायकवाड यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले आहे. १९९७ साली मोहनदरी गण होता. त्यानंतर १९९२, २००२, २००७, २०१२ या पंचवार्षिकमध्ये नरूळ गण अस्तित्वात आला. प्रत्येक वेळी अभोणा गटाचे यशवंत गवळी हे या गणाचे केंद्रबिंदू ठरले. या पाच पंचवार्षिकमध्ये चार वेळा काँग्रेसचे उमेदवार, तर एकवेळा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. नरूळ गणातून मावजी गायकवाड, बेबीताई चव्हाण (१९९७), संपत भोये (२००२), बळीराम देवरे (२००७), बेबीबाई गावित (२०१२) यांनी प्रतिनिधित्व केले आहे.कळवण तालुक्यातील चारही गटात अनेक राजकीय मतप्रवाह बदललेत तरी अभोणा गटाचे प्रतिनिधित्व आजपर्यंत काँग्रेसनेच केले आहे. त्यातील नरूळ गणातील पाचपैकी चार वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. फक्त एक वेळा १९९२ मध्ये जनरल पुरुष जागेवर अनु.जमातीचे अपक्ष उमेदवार मावजी गायकवाड विजयी झाले होते व ते कळवण उपसभापतीही झाले होते. तसेच २००२ मध्ये या गणातून निवडून आलेले संपत भोये यांनाही उपसभापतिपदाचा मान मिळाला होता. गेल्या २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे बेबीताई गावित निवडून आल्या असून, त्या विद्यमान सदस्य आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने फारशी परिणामकारक कामगिरी त्यांना करता आली नाही. या गणात भाजपाचेही पदाधिकारी काही वर्षांपासून सक्रिय झाले असून, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ओतूर धरणाच्या कामाला चालना दिल्यामुळे भाजपाचा मतप्रवाह वाढला आहे. तर राष्ट्रवादीचा मतप्रवाह कमी झाला आहे. तसेच आमदार जे.पी. गावित यांनी प्रत्यक्षपणे ओतूर धरणाचा पाणी गळतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून काम सुरू केल्याने माकपाचे प्राबल्य वाढले आहे.