शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामिण रु ग्णालयातच होणार जन्म-मृत्युचीनोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:10 IST

सटाणा:शासन आदेशानुसार दि .१जानेवारी २०२० पासून ग्रामिण रु ग्णालयात घडणा - या जन्म किंवा मृत्यु घटनांची नोंद करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक यांना जन्म मृत्यु निबंधक म्हणून घोषीत केले आहे.त्यामुळे ग्रामिण रु ग्णालयात घडणाऱ्या जन्म आणि मृत्युच्या नोंदी या ग्रामिण रु ग्णालयातच होणार असून या नोंदीचे प्रमाणपत्रही ग्रामिण रु ग्णालयामार्फतच उपलब्ध होणार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी डगळे-हिले यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देसटाणा:नांव दाखल करण्याची अखेरची संधी 

सटाणा:शासन आदेशानुसार दि .१जानेवारी २०२० पासून ग्रामिण रु ग्णालयात घडणा - या जन्म किंवा मृत्यु घटनांची नोंद करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक यांना जन्म मृत्यु निबंधक म्हणून घोषीत केले आहे.त्यामुळे ग्रामिण रु ग्णालयात घडणाऱ्या जन्म आणि मृत्युच्या नोंदी या ग्रामिण रु ग्णालयातच होणार असून या नोंदीचे प्रमाणपत्रही ग्रामिण रु ग्णालयामार्फतच उपलब्ध होणार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी डगळे-हिले यांनी स्पष्ट केले आहे.शासनाने जन्म नोंदीत नांव दाखल करण्याची अखेरची संधी पालिकांमार्फत उपलब्द्ध करून दिली आहे.सन १९६९ पुर्वी अथवा नंतर जन्मलेल्या परंतु जन्म नोंदणीत नावाची नोंद नसलेल्या नागरिकांना आपल्या नावानिशी जन्म नोंदणी करता येणार आहे. याबाबतराज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधक अध्यादेश जारी केला असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे ङ्क्तहिले यांनी केले आहे .येत्या दि.१४ मे नंतर वंचीत राहिलेल्यांना जन्म नोंदीत नांव दाखल करता येणार नाही असेही अध्यादेशात स्पष्ट केले आहे . पुर्वीच्या काळी रु ग्णालयात जन्म होवूनही अनेकांनी जन्म दाखले घेतलेले नसतील अथवा मिळाले नसतील . त्यामुळे नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंद करु न जन्म दाखले मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे . ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी ही दि.१ जानेवारी२००० पुर्वी झालेली आहे , तसेच ज्यांच्या नोंदणीला १५ वर्षाचा कालावधी लोटला आहे , अशा सर्व नागरिकांना जन्म नोंदणीत बालकाचे नांव दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे . ही मुदत फक्त दि.१४ मे२०२० पर्यन्तच उपलब्ध असून त्यांनतर कुठल्याही परिस्थितीत बाळाचे नांव दाखल करण्याचा कालावधी वाढवून मिळणार नाही अशा सुचना शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म मृत्यु उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेद्वारे जाहीर केले आहे . नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला , शैक्षणकि प्रमाणपत्र . पासपोर्ट , पॅनकार्ड , आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म - मृत्यु नोंदणी कार्यालयात अर्ज सादर करु न जन्म नोंदीत नांव समाविष्ट झाल्याची खात्री करु न घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य