शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

बदलत्या वातावरणामुळे वाढले पित्तविकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 01:47 IST

आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या ऋतुमान बदलाच्या प्रक्रियेबरोबरच साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: या काळात उष्णतेचे विकार मोठ्या प्रमाणात बळावतात त्यामुळे पित्ताचे विकार, मळमळणे आणि तोंड येण्याच्या प्रकारात वाढ होत असते. शहरात सध्या खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ : उष्णतेचे विकार बळावण्याचा काळ

नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या ऋतुमान बदलाच्या प्रक्रियेबरोबरच साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: या काळात उष्णतेचे विकार मोठ्या प्रमाणात बळावतात त्यामुळे पित्ताचे विकार, मळमळणे आणि तोंड येण्याच्या प्रकारात वाढ होत असते. शहरात सध्या खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.हिवाळ्यापूर्वीचा शरद ऋतू सुरू झाला असून, हिवाळ्याची चाहूलही लागली आहे. बदलत्या ऋतुमानाच्या उंबरठ्यावरचा हा काळ असल्याने या काळात आॅक्टोबरच्या हिटमुळे उष्णतेशी संबंधित विकाराची लागण लागलीच होत असते. त्यामुळे या दिवसांत शक्यतो पित्तविकार, तोंड येणे, मळमळणे, पोटात मुरडा मारून येणे असे अनेक विकार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे अशाप्रकारच्या रुग्णांचे प्रमाण खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्येदेखील दिसून येत आहे.हिवाळा सुरू होण्यापूर्वीचा शरद ऋतू आणि हिवाळ्यानंतरचा हेमंत ऋतू हे दोन परस्पर ऋतुमान असल्याने त्याचा मानवी आहार आणि विहारावर परिणाम होत असतो. लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींनाही या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे.शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे वाढलेले पित्त, त्यामुळे डोके गरगरणे आणि चक्कर येऊन पडण्याचे प्रकार घडले आहेत. हा प्रकार केवळ ऋतुमान बदलाचा असल्याने रुग्णांनी वेळीच योग्य ते औषधोपचार करवून घेणे अपेक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अशी घ्यावी काळजीतिखट, आंबट, खारट पदार्थ बंद करावेत.४ मसालेदार पदार्थांचे अतिसेवन टाळावेत.४ आहारात फळभाज्यांचा वापर वाढवावा.४ ज्वारीची भाकरी उत्तम.४आहारात गायीचे तूप वापरावे.४डाळिंब, नारळ, काळी मनुके, खजूर खावीत.४ पुरेशी झोप घ्यावी. ४ जेवणानंतर लगेच झोपू नये.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य