शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

बदलत्या वातावरणामुळे वाढले पित्तविकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 01:47 IST

आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या ऋतुमान बदलाच्या प्रक्रियेबरोबरच साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: या काळात उष्णतेचे विकार मोठ्या प्रमाणात बळावतात त्यामुळे पित्ताचे विकार, मळमळणे आणि तोंड येण्याच्या प्रकारात वाढ होत असते. शहरात सध्या खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ : उष्णतेचे विकार बळावण्याचा काळ

नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या ऋतुमान बदलाच्या प्रक्रियेबरोबरच साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: या काळात उष्णतेचे विकार मोठ्या प्रमाणात बळावतात त्यामुळे पित्ताचे विकार, मळमळणे आणि तोंड येण्याच्या प्रकारात वाढ होत असते. शहरात सध्या खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.हिवाळ्यापूर्वीचा शरद ऋतू सुरू झाला असून, हिवाळ्याची चाहूलही लागली आहे. बदलत्या ऋतुमानाच्या उंबरठ्यावरचा हा काळ असल्याने या काळात आॅक्टोबरच्या हिटमुळे उष्णतेशी संबंधित विकाराची लागण लागलीच होत असते. त्यामुळे या दिवसांत शक्यतो पित्तविकार, तोंड येणे, मळमळणे, पोटात मुरडा मारून येणे असे अनेक विकार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे अशाप्रकारच्या रुग्णांचे प्रमाण खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्येदेखील दिसून येत आहे.हिवाळा सुरू होण्यापूर्वीचा शरद ऋतू आणि हिवाळ्यानंतरचा हेमंत ऋतू हे दोन परस्पर ऋतुमान असल्याने त्याचा मानवी आहार आणि विहारावर परिणाम होत असतो. लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींनाही या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे.शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे वाढलेले पित्त, त्यामुळे डोके गरगरणे आणि चक्कर येऊन पडण्याचे प्रकार घडले आहेत. हा प्रकार केवळ ऋतुमान बदलाचा असल्याने रुग्णांनी वेळीच योग्य ते औषधोपचार करवून घेणे अपेक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अशी घ्यावी काळजीतिखट, आंबट, खारट पदार्थ बंद करावेत.४ मसालेदार पदार्थांचे अतिसेवन टाळावेत.४ आहारात फळभाज्यांचा वापर वाढवावा.४ ज्वारीची भाकरी उत्तम.४आहारात गायीचे तूप वापरावे.४डाळिंब, नारळ, काळी मनुके, खजूर खावीत.४ पुरेशी झोप घ्यावी. ४ जेवणानंतर लगेच झोपू नये.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य