शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वीज केंद्र बचावासाठी भुजबळांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:47 IST

येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.

एकलहरे : येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.  या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे येथे १९७० ते १९८२ या कालावधीत वीज मंडळाने १४० मेगावॉटचे प्रत्येकी दोन संच व २१० मेगावॉटचे प्रत्येकी तीन संच उभारले. या केंद्रामुळे अडीच हजार कायम व २५ हजार हंगामी, कंत्राटी कामगारांचा उदरनिवार्हाचा प्रश्न सुटला.  मात्र गेल्या १२ वर्षांपासून १४० मेगावॉटचे दोन संच २०१० मध्ये बंद करण्यात आले. त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा प्रकल्प देऊ केला. मात्र तो कागदावरच राहिला. यावेळी माजीमंत्री तुकाराम दिघोळे, माजी खासदार देवीदास पिंगळे, राजाराम धनवटे, विष्णुपंत म्हैसधुने, आसाराम शिंदे, रामदास पाटील डुकरे, केरू धात्रक, बाळासाहेब म्हस्के, अरुण मेढे, हिरामण खोसकर, त्र्यंबक मुळाणे आदी उपस्थित होते.तीनही संचांचे नूतनीकरण करावेसध्या संच क्रमांक ३, ४ व ५ सुरू आहेत. मात्र तेही २०२२ पर्यंत कालबाह्य होऊन बंद करावे लागतील. त्यामुळे आधी या तीनही संचांचे नूतनीकरण करण्यात यावे व नवीन ६६०चा एक किंवा २५० चे तीन संच येथे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजChagan Bhujbalछगन भुजबळ