शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

बेलगाव कुऱ्हेला मजुराचा खून

By admin | Updated: April 29, 2017 02:42 IST

बेलगाव कुऱ्हे : भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्याने मजुराचा त्याच्याच मित्रांनी लाकडी दांड्याने खून केल्याची घटना घडली.

बेलगाव कुऱ्हे : भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्याने विहीर खोदकाम करणाऱ्या मजुराचा त्याच्याच मित्रांनी लाकडी दांड्याने खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशनलगतच्या जानोरी शिवारात घडली.संजय (आडनाव माहीत नाही) असे या दुर्दैवी मृत मजुराचे नाव आहे. याबाबत धोंडीराम गुंजाळ यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित योगेश व सुरेश रा. पंचवटी, नाशिक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते फरार आहेत. जानोरी शिवारात बाळू शिनगार यांची विहीर खोदण्याचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. हे काम धामणगाव येथील धोंडीराम गुंजाळ यांनी घेतले आहे. या कामासाठी नाशिक येथून काही मजूर रोजंदारीने आणले. बुधवारी अमावास्या असल्याने काम बंद होते. त्या दिवशी गुंजाळ यांनी मजुरांचा पगार अदा केला. पगार झाल्यामुळे काही मजूर घरी परतले तर सुरेश, संजय व योगेश हे कामाच्या ठिकाणीच थांबले. रात्री जेवणावरून त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. दुसऱ्या दिवशी गुंजाळ यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी संशयितांना मजुराचा खून केल्याचे लक्षात आल्यानंतर गुंजाळ यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रसंग कथन केला. उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक, सोनवणे आदींनी पंचनामा केला. संजयच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडीसळी, लाकडी दांडा, दगड, चप्पल आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)