शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

नांदगाव तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:43 IST

नांदगाव तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.

ठळक मुद्देतालुक्यात वीस टक्के पाऊस : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नांदगाव : तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. शंंभरहून अधिक बैलगाड्यांपैकी अवघ्या पाचच बैलगाड्या कार्यालयाच्या आवारात आणण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला होता.यंदा वीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने दहा टक्के पेरण्यादेखील धड होऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यातील सर्वात मोठी भीषणता निर्माण झालेल्या तालुक्यात दिलासा देणारी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचा आरोप मोर्चेकरी शेतकºयांनी केला. पाचच बैलगाड्या पाठवा अथवा पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन या अशी भूमिका स्वीकारणाºया प्रशासनाने नंतर नमते घेत संतप्त शेतकºयांचे निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मंगळवारी सकाळी शासकीय विश्रागृहाला बैलगाड्यांच्या तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तळवाडे, साकोरा, मूळ डोंगरी , जामदरी, नवे पांझण, हिंगणवाडी आदी पंचक्र ोशीतील शेतकºयांच्या बैलगाड्यांच्या गर्दीने विश्रामगृह फुलले होते. शेतकºयांच्या मोर्चाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार भारती सागरे यांनी सामोरे यावे, अशी विनंती करण्यात आली. आढेवेढे घेणाºया तहसीलदारांना दुष्काळाचे गांभीर्य नाही असे आम्ही समजू, अशी भूमिका मोर्चाचे नेतृत्व करणारे सुभाष कुटे यांनी घेतल्यावर त्या निवेदन स्वीकारण्यासाठी आल्या. तहसीलवर निघालेला मोर्चा ही सुरु वात असून, आझाद मैदान ते मंत्रालयपर्यंत बैलगाड्यांचा असाच मोर्चा काढू व मंत्रालयाच्या दारात दुष्काळी भागातील बैल बांधू असा इशारा सुभाष कुटे यांनी दिला आहे.उपाययोजना कराव्याततालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करपलेल्या खरिपातील पिकांचे पंचनामे व्हावेत, प्राथमिक नजर आणेवारी लवकर घोषित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, टँकरच्या संख्येत वाढ करून तातडीने सुरू करावेत यासोबत दुष्काळसदृशतेवर दिलासादायक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी