शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:32 IST

लासलगाव : जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देशेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार

लासलगाव : जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार आहे.शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत आधारभूत किंमत दोन हजार 150 रु पये दराने शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करून बाजरी उत्पादक शेतकर्यांचा होणारा तोटा दूर करत न्याय द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते ?ड. माणकिराव शिंदे यांनी केली होती.यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून येवलासह सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पाठपुरावा करत मंजूर करून घेतला. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय बाजरी खरेदी केंदासाठी येवला तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघाची नेमणूक केली आहे.1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत दोन हजार 150 रु पये प्रतिक्विंटल दराने शासकीय बाजरी खरेदी होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष दगडू टर्ले यांनी दिली. तालुक्यात आठ हजार हेक्टर बाजरीची पेरणी झालेली असून, शुक्र वारी (ता.16) 1,100 ते 1,200 रु पये प्रतिक्विंटल बाजारभावाने बाजरी विक्र ी होत असून, कवडीमोल भावात बाजरीच्या पिकांचा उत्पादनखर्चही निघणार नाही.बाजरी उत्पादकांनी नोंदणीसाठी संपर्क कराबाजरीची शासकीय आधारभूत किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रतिक्विंटल 1,100 रु पये नुकसानीस आज शेतकर्यांना सोसावे लागत आहे. मात्र, केंद्र मंजुरीमुळे 20 कोटी रु पयांचा फायदा तालुक्यातील बाजरी उत्पादक शेतकर्यांना होणार आहे. दरम्यान, शासकीय बाजरी आॅनलाइन नोंदणी 1 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. बाजरी पिकाची सातबारा उतार्यावर आॅनलाइन नोंद, 8 अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्सची पूर्तता बाजरी उत्पादकांनी करून नोंदणीसाठी संपर्क करावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केली आहे.सध्याचे बाजारभाव व शासकीय हमीभावात हजार रु पयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बाजरी खरेदी सुरू करणे आवश्यक होते. येवल्यात शासकीय बाजरी केंद्रास मान्यता हा शेतकरीहिताचा निर्णय आहे. बाजरी हेक्टरी 30 ते 35 क्विंटल व मका 75 ते 80 क्विंटल मर्यादेप्रमाणे खरेदी व्हावी, ही अपेक्षा.- ?ड. माणकिराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी