शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

भगूर अंगणवाडीच्या बालकांना निकृष्ट आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:53 IST

येथील राजवाड्यातील अंगणवाडी क्रमांक ६० मधील बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असून, शासनाने अंगणवाडी बालकांसाठी ठरवून दिलेल्या पूरक पोषण आहाराचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार बालकांच्या पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भगूर : येथील राजवाड्यातील अंगणवाडी क्रमांक ६० मधील बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असून, शासनाने अंगणवाडी बालकांसाठी ठरवून दिलेल्या पूरक पोषण आहाराचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार बालकांच्या पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.  यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या अंगणवाडीत येणाºया बालकांसाठी नास्ता व गरम सकस पौष्टिक आहार देण्याचे काम रुक्मिणी महिला बचत गटास देण्यात आलेले असून, या बचत गटामार्फत बालकांना दररोज रेशनच्या तांदळाचा एक किलो अर्धवट शिजलेला चिकट भात पोषण आहार म्हणून दिला जातो. तरी अंगणवाडी बालकांसाठी शासन नियमानुसार पोषण आहार पुरविला जावा, अशी मागणी अनंत झनकर, राहुल साळवे, नितीन साळवे, विशाल साळवे, सचिन सोनकांबळे, सागर भवार यांनी केली आहे.  मुळात शासनाने बालकांना कोणता आहार द्यावा याबाबतचे प्रमाण ठरवून दिलेले आहे, परंतु अंगणवाडीत यासंदर्भातील कोणता आहार किती प्रमाणात द्यावा याची कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून या अंगणवाडीस बचत गटाकडून दिला जाणाºया पोषण आहारात कधी झुरळ, मुंग्या, किडे सापडतात त्यामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक