शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

‘नाशिक भूषण’ पुरस्कार जायभावे यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:31 IST

भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे.

ठळक मुद्देरोटरीतर्फे सन्मान : विधी क्षेत्रात योगदान

नाशिक : भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे न्याय व वकिली क्षेत्रातीस अ‍ॅड. जयंत जायभावे यांना न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष चिंधडे, निवड समिती अध्यक्ष रवि महादेवकर आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले, तर सचिव डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी आभार मानले. या पुरस्कार सोहळ्याचे फेसबुक व यू ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले होते.न्यायाधीश अरुण ढवळे यांनी मार्गदर्शन करताना वकिलांनी सचोटीने, अभ्यासपूर्वक लोकांकरिता तळमळ ठेवून काम करण्याचा कानमंत्र दिला. तसेच या कामातूनच समाजासाठी वकिली पेशाचे महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक