शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शहरातील मलजलाचे पंधरा दिवसांत आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:33 IST

गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने पंधरा दिवसांत मलजलाच्या निचऱ्याचे आॅडिट करून सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील उच्चाधिकार समितीने दिले आहेत. याशिवाय प्रदूषण करणाºयांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भरतीप्रक्रियेसाठी स्मरण करून देण्याचेही समितीने ठरविले आहे.

नाशिक : गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने पंधरा दिवसांत मलजलाच्या निचऱ्याचे आॅडिट करून सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील उच्चाधिकार समितीने दिले आहेत. याशिवाय प्रदूषण करणाºयांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भरतीप्रक्रियेसाठी स्मरण करून देण्याचेही समितीने ठरविले आहे. गोदावरी पुनरुज्जीवन याचिकेनुसार उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित केली असून, या समितीची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी सदरचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समितीचे सदस्य आणि याचिकाकर्ता राजेश पंडित यांनी दिली. गंगापूर धरणातून किती पाणी उचलले जाते तसेच पाण्याच्या वापरानंतर किती मलजल तयार होते, त्यावर प्रकिया होते किंवा नाही, मलवाहिकांमधून हे मलजल जाताना ते कुठे सोडले जाते, प्रक्रियायुक्त अथवा न केलेले पाणी नदीपात्रात थेट सोडले जाते काय, उपनद्यांमध्ये सर्व पाणी जाते काय यांसह विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. ज्या सोसायट्या नदीपात्रात थेट मलजल सोडतात त्यांच्यावर कारवाईसाठी महापालिकेने संबंधित सोसायट्यांची नावे प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सादर करावीत, असे निर्देश देताना औद्योगिक क्षेत्रातील मलजलाबाबत तातडीने डीपीआर तयार करावा, तसेच रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी तातडीने सीईटीपीचे काम सुरू करावे, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.गॅबियन पद्धतीने काम करण्यास संमतीवडाळा पुलाजवळ नासर्डी नदीत महापालिकेच्या वतीने निळ्या पूररेषेत सीमेंट काँक्रीटची भिंत तीनशे मीटर लांब बांधण्यात येणार होती. त्यातील दोनशे मीटरपर्यंत बांधकाम पूर्ण झाले होते. उर्वरित काम पंडित आणि निरी यांच्या सूचनेनुसार गॅबियन पद्धतीने करण्यास संमती देण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका