शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राष्टÑवादी कॉँग्रेसचा ‘हल्लाबोल’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:18 IST

: मनपाने रहिवासी, व्यावसायिक घरपट्टीत केलेली अवाढव्य करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकरोड विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता.

नाशिकरोड : मनपाने रहिवासी, व्यावसायिक घरपट्टीत केलेली अवाढव्य करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकरोड विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता.  मनपाने घरपट्टीमध्ये केलेली अवाढव्य करवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी बिटको चौकातून दुर्गा उद्यान येथील मनपाच्या विभागीय कार्यालयावर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये गजानन शेलार, निवृत्ती आरिंगळे, अंबादास खैरे, संजय खैरनार, नगरसेविका कविता कर्डक, सुषमा पगारे आदी सहभागी झाले होते.आर्थिक बोजामहापालिका विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिवासी, व्यावसायिक, उद्योग क्षेत्रासाठी केलेली घरपट्टीतील आवढव्य वाढ ही अत्यंत चुकीची आहे. व्यापारी व उद्योग मंदीच्या छायेत असतांना मनपाने घरपट्टीत करवाढ करत सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा टाकला आहे. मनपाकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत जिवंत असताना घरपट्टीत वाढ करून नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. स्मार्ट सिटीच्या स्वप्न रंजनासाठी बेसुमार करवाढ करणे चुकीचे असून, घरपट्टीतील करवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका