शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दम्याच्या रु ग्णांनी ‘कोरोना’ संक्र मण काळात घ्यावयाची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:20 IST

दम्याच्या रु ग्णांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भय आले आहे. कोरोना व दमा दोन्हीही फुफ्फुसांशी निगडित असल्याने ह्या व्यक्तींना आपल्याला याची लागण झाल्यास खूप उपद्रव होतील अशाच विचारात आहेत. ह्या विषयाची शास्त्रीय माहिती निश्चितपणे समोर आली नसल्याने अफवांनाही उधाण आले आहे. संशोधन व अहवालानुसार दम्याच्या व्यक्तींमध्ये काही वेगळी लक्षणे दिसून आलेली नाहीत.

दम्याच्या रु ग्णांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भय आले आहे. कोरोना व दमा दोन्हीही फुफ्फुसांशी निगडित असल्याने ह्या व्यक्तींना आपल्याला याची लागण झाल्यास खूप उपद्रव होतील अशाच विचारात आहेत. ह्या विषयाची शास्त्रीय माहिती निश्चितपणे समोर आली नसल्याने अफवांनाही उधाण आले आहे. संशोधन व अहवालानुसार दम्याच्या व्यक्तींमध्ये काही वेगळी लक्षणे दिसून आलेली नाहीत.कोरोना व दम ह्या दोघांचे आश्रय फुफ्फुस आहे हे सत्य, परंतु सध्या भारतात तरी दम्याचा ‘सिझन’ नाही हे ध्यानात घ्यायला हवे. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरु वातीला, ढग आले असल्यास, खूप कुपथ्य केल्यास, दमट हवामान व वातावरण अशुद्ध असल्याने दम्याचा वेग येताना दिसतो. त्यावेळी श्वासनलिका आकुंचित पावतात व लगेच योग्य उपचाराने पूर्वस्थितीत येतातही. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर अगोदर जर योग्य चिकित्सा झाली नसेल, इतर व्याधींचा संसर्ग वाढला, मधुमेह सारख्याचे नियंत्रण नसेल, तर फुफ्फुसांवर त्याचा प्रभाव होऊन कार्य कमी होते,त्रास होतो, श्वासाला त्रास होतो, श्वास गती वाढताना दिसते. दम्याच्या वेगामध्ये तात्पुरती श्वास गती वाढून श्वासाला त्रास होतो.दम्याचा पूर्वइतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे, हेही तितकेच सत्य आहे. पहिली काळजी म्हणजे औषधे वेळेवर घेत राहणे (जी औषधे सुरू असतील, ज्याने बरे वाटत असेल ती), आहार (कफविरोधी आहार सेवन करणे, कफ वाढविणारा म्हणजे काजू, काकडी, बेकरीचे पदार्थ, अति थंड पाणी, रासायनिक पदार्थ असलेले हबाबंद पदार्थ, खव्याचे पदार्थ, उसाचा रस पूर्ण टाळणे). विहार (गार हवेत झोपणे, थंड वारा अंगावर घेणे, गोड खाल्ल्यानंतर पाणी घेणे, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे हे टाळणे) हे अगदी काटेकोरपणे पाळणे. सतत गरम पाण्याने हात धुणे. संपूर्ण मुखाला, तोंडाला कपड्याने सुरक्षित करणे. नाका मध्ये आतील बाजूला शुद्ध गाईचे तूप लावणे (नस्य). रात्री डोक्याला तेल लावून झोपणे हे नियम पाळायला हवे. दम्याचा वेग येऊ नये ही काळजी घ्यावी. आहारामध्ये गरम मसाल्याचे पदार्थ वेलची, तमालपत्र, दालचिनी, लवंग, आले, लसूण, मोहरी, केशर ह्यांचा उपयोग अधिक करावा.कोरोनाची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठीसुद्धा ह्याचा उपयोग होतो. दूध घेण्याची सवय असल्यास रात्री झोपताना थंड दूध घेऊ नये. दूध सुंठ, पिंपळी टाकून संध्याकाळी वा सकाळी घ्यावे. ह्यामध्ये केशर, दालचिनी, वेलची टाकून घेतल्यास फायदा संभवतो. थंड दूध मुलांना देऊ नये. सध्या बाजारात मिळणारे थंड सुगंधित दूध देऊ नये. दुधामध्ये अधिक साखर टाकून सेवन करू नये. मध टाकून सुंठ-दूध घेतल्यास अधिक उत्तम. कोरोना विषयाची इतर सर्व काळजी आवश्यक आहे. उतार वयातील व्यक्तींनी औषधांची मात्रा पुन्हा डॉक्टर, वैद्याला विचारून निश्चित करावी. श्वासाचे व्यायाम आवश्यक आहेत. दमा असल्यास योग्य काळजी घेऊन कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवता येईल. फक्त न घाबरता सामोरे जा, म्हणजे आपले कर्तव्य करा.

- वैद्य विक्र ांत जाधव

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य