शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

नद्या जोड प्रकल्पनिधीची गरजकेंद्राकडून मदत अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:37 IST

नाशिक- महाराष्ट्रातील नार- पार सहअन्य पाणी वाहून गुजरात मध्ये जाते. हेपाणी महाराष्ट्राच्या भूमीसाठी वापरायचे असेलतर त्यासाठी मोठा खर्च येणारआहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहेचकुठे, असा प्रश्न जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जलअभ्यासकराजेंद्र जाधव यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासाठी पाणी हवे असेल तर स्वतंत्र महामंडळ स्थापन करा: जलचिंतनचेराजेंद्र जाधव यांचा सल्ला

नाशिक- महाराष्ट्रातील नार- पार सहअन्य पाणी वाहून गुजरात मध्ये जाते. हेपाणी महाराष्ट्राच्या भूमीसाठी वापरायचे असेलतर त्यासाठी मोठा खर्च येणारआहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहेचकुठे, असा प्रश्न जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जलअभ्यासकराजेंद्र जाधव यांनी केला आहे. राज्य सरकारची इच्छा चांगली आहे. मात्र,त्यासाठी एकतर केंद्राकडून निधी मिळावा अन्यथा या प्रकल्पांसाठी स्वतंत्रमहामंडळ स्थापन करून निधी उभारायला हवा, त्यासाठी समृध्दी पॅटर्नवापल्यास उपयुक्त ठरेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात आणि नाशिक लगत पडणारे पावसाचे पाणी वाहून गुजरातकडे जाते.ते वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातीलभाजप सरकारने राज्यातील तत्कालीन भाजप सरकारशी चर्चा करून हे पाणीगुजरातला नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी राज्यातील लोकप्रतिनिधी,राजकिय नेते आणि नागरीकांना जागृत करण्यासाठी जाधव यांनी प्रयत्न केलेआहेत. आता अलिकडेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कळमुस्ते प्रवाहीवळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना तसेच उर्ध्व कडवा योजनांची आढावा बैठकघेतली. त्यावेळी त्यांनी नाशिक जिल्'ातील धरणांचे पाणी महाराष्ट्राच्याजमिनीला देणार असल्याचे घोषीत केले. त्यापार्श्वभूमीवर या पाण्याबाबतच्यायोजनांबाबत जाधव यांच्याशी साधलेला संवाद..प्रश्न-गुजरातकडे नेल्या जाणाऱ्या पाण्याच्या योजनांची सद्य स्थिती कायआणि महाराष्ट्र- गुजरात प्रस्तावित कराराचे पुढे काय झाले?जाधव- गुजरातकडे जाणारे पाणी काही प्रमाणात महाराष्ट्राला देण्याची तयारीकेंद्र शासनाने दाखवली होती. मात्र, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी देण्यासविरोध सुरू झाल्यानंतर सरकारने गुजरातला पाणी देण्याबाबत सकरात्मकतादाखवली नाही. त्यामुळे करार तर थांबलाच परंतु गुजरातला पाणी देण्याच्याबदल्यात महाराष्ट्रातील तील नद्या जोड प्रकल्पासाठी देण्यात येणारी आर्थिक रसददेखील थांबली. खरे तर एखाद्या राज्याला पाणी दिले तरच महाराष्ट्रालाआर्थिक मदत अन्यथा केंद्र सरकार निधी देणार नाही असे  म्हणणे म्हणजेएकप्रकारे दादागिरीच झाली.प्रश्न- गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात वळवायचे असेलतर त्यासाठीयोजनांची कितपत आखणी झाली आहे.जाधव- गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात मराठवाडा आणि खान्देशसाठीवापरल्यास त्यामुळे या भागातील तुट कमी होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळयांनी आढावा घेतलेली कळमुस्ते वळण योजना तसेच अन्य अनेक योजनांंचे डीपीआरतयार होऊ लागले आहेत. नार पारचे पाणी वीजेचा वापर करण्याऐवजी वळण बंधारेबांधून आणणे आणि पाणी लिफ्ट करून आणणे अशा दोन्ही टप्प्यांवर प्रस्तावआहेत. सिन्नर येथील बंधा-यासाठी २७००, नाशिक- दमणगंगा- एकदरेप्रकल्पासाठी ८०५, नारपार - गिरणार लिंक साठी पार कालवा लिंकसाठी २७०कोटी असे प्रस्ताव आहेत. मात्र, त्यासाठी पैसा कुठे आहे. शासनाने खर्चकरण्यासाठी काय करावे याचे नियोजन करण्याची गरज आहे.प्रश्न- इतके मोठे प्रकल्प साकारण्यासाठी निधीची गरज आहेच, परंतु त्यावरव्यवहार्य योजना काय?जाधव- राज्य सरकारने पाण्यासाठी सजगता दाखवली आहे. मात्र, आता निधीसाठीनियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन पर्याय आहे. एकतर शरद पवारयांच्या सारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला शिष्टमंडळानेभेटण्यास जाऊन सर्व प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधी आणला पाहिजे. अन्यथादुसरा पर्याय निधी उभारणीचा आहे. गेल्या सरकारने नागपूर- मुंबई समृध्दीमार्गाचे काम करण्यासाठी वित्तीय संस्थेकडून अर्थसहाय्य केले आणि हामार्ग कसा होईल यासाठंी अत्यंत जाणिवपूर्वक नियोजन केले.आज राज्यातसत्तांतर झाले तरी समृध्दी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तसे याप्रकल्पांसाठी महामंडळ स्थापन करून एशियन बॅँक किंवा तत्सम संस्थेकडूनवित्तीय सहाय्य मिळवल्यास सर्व प्रकल्प मार्गी लागू शकतील. मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण