शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला प्रश्न विचारा - कन्हैय्या कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 22:39 IST

भारताची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रश्न विचारा. कारण, प्रश्न विचारण्यासाठी धाडस लागते. मी या सरकारला प्रश्न विचारत आहे, या देशाला अजून अच्छे दिन का येऊ शकले नाही? असा प्रश्न दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैय्या कुमार यांनी विचारला

नाशिक : भारताची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रश्न विचारा. कारण, प्रश्न विचारण्यासाठी धाडस लागते. मी या सरकारला प्रश्न विचारत आहे, या देशाला अजून अच्छे दिन का येऊ शकले नाही? असा प्रश्न जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैय्या कुमार यांनी विचारला आहे. तसेच नोटबंदीनंतर देशाचे राष्ट्रीय उत्पन्न घटले. सरकारला जो कोणी प्रश्न विचारतो तो देशद्रोही ठरविला जातो, अशी टीकाही यावेळी कन्हैय्या कुमारने केली.

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक विवेक व्याख्यानमालेत सोमवारी 56वे पुष्प कन्हैया कुमार गुंफत आहे. परशुराम सायखेडकर सभागृहात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सभागृहाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त असून सभागृहात येणार्‍या प्रत्येकाची झाडाझडती घेऊन प्रवेश दिला जात होता. भागृहात रेनकोट शाईचा पेन घेऊन येण्यासही मज्जाव करण्यात आला होता. तसेच धातूशोधक यंत्रांची तपासणी करुन प्रवेश दिला जात आहे. यापूर्वीही कुमार नाशिकमध्ये आले होते. तर, दाभोलकर व्याख्यानमालेनिमित्त नाशिकला भेट देण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.

पाहा व्हिडिओ - 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरNashikनाशिकdelhiदिल्ली