शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

इंदिरानगरला कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:45 IST

इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.गेल्या दहा दिवसांपासून पाटील गार्डन, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, मानस सोसायटी, देवदत्त सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी, गीतांजली कॉलनी यांसह परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम मिळत नसल्याने वापराचे पाणी कुठून आणणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जलकुंभ भरले जात नाहीत त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.चौकट===ऐन सणासुदीच्या काळात महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, यापूर्वी प्रभाग ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी पाणीप्रश्नावरून पूर्व प्रभागाचा सभेचा सभात्याग केला होता. त्यानंतर परिस्थिती सुधारली होती, परंतु आता परिस्थिती जैसे थे झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई