शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शासकीय समित्यांवर नियुक्त्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:34 IST

राज्यात सत्ता आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या सत्तापदावर वर्णी लागण्याची स्वप्ने पाहणाºया कार्यकर्त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. राज्यस्तरीय महामंडळे दूरच, परंतु जिल्हास्तरीय समित्यांची पुनर्रचनाही होऊ न शकल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.

नाशिक : राज्यात सत्ता आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या सत्तापदावर वर्णी लागण्याची स्वप्ने पाहणाºया कार्यकर्त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. राज्यस्तरीय महामंडळे दूरच, परंतु जिल्हास्तरीय समित्यांची पुनर्रचनाही होऊ न शकल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. काहींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची स्वप्ने पडू लागली होती. परंतु जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत प्रामुख्याने सक्षम उमेदवारीच्या नावाखाली आयारामांना तिकिटे देण्यात आली. त्याचवेळी बहुतांशी कार्यकर्त्यांना दुसरीकडे सत्तापदावर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु विशेष कार्य अधिकारीपदाशिवाय काहीच पदरात पडले नाही. जिल्हास्तरावर पुरवठा दक्षता समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शासकीय रुग्णालय समिती अशा अनेक समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केले जातात. तेथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकत असताना पक्षातील आमदार त्रयींमधील असमन्वयाचा फटका कार्यकर्त्यांना बसत आहे.