शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

निफाडच्या प्रयत्न विचार मंचचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:58 IST

निफाड : येथील प्रयत्न विचार मंच या सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील दीपस्तंभ फाउन्डेशनचे प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांचे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

ठळक मुद्देमाशाला उडायला सांगितले तर उडता येणार नाही. पक्षाला पोहायला सांगितले तर पोहता येणार नाही याच तत्त्वाने पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांमधील सुप्त गुण आणि त्याची कुवत ओळखून त्याला जे आवडेल, जे जमेल त्याच्यात प्रावीन्य मिळविण्याची संधी द्यावी. स्वत:च्या अपेक्षा

निफाड : येथील प्रयत्न विचार मंच या सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील दीपस्तंभ फाउन्डेशनचे प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांचे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.प्रारंभी प्रा. यजुर्वेन्द्र महाजन, राजेंद्र सोमवंशी, सुनील जाधव, संजय आहेर, सुहास सुरळीकर यांच्या हस्ते माता जिजाऊ, क्र ांतिज्याती सावित्रीबाई फुले, राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कुंडीतील रोपट्यास पाणी घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.महाजन यांनी प्रशासकीय अधिकारी घडविणाऱ्या दीपस्तंभ फाउन्डेशनच्या कार्याची माहिती दिली.आजकाल सर्वांनाच मोबाइल हवाहवासा आणि अत्यावश्यक वाटतो. विद्यार्थ्यांनी दिवसातून फक्त १५मिनिटं आणि ३ वेळाच मोबाइल वापरला तरी गरजेपुरती आवश्यक ती माहिती मिळू शकते. अन्यथा मोबाइलच्या अतिवापराने पुढील पिढी बिघडण्याची भीती असते, असे महाजन म्हणाले. महापुरु षांची पुस्तके वाचा, त्यांच्या विचारांचे अनुकरण करा, आईवडील व गुरु जनांचा आदर करा, रोज किमान अर्धा तास व्यायाम करा असे केल्याने पाच वर्षे आयुष्य वाढेल, असा सल्लाही त्यांनी दिला. तुम्हाला जे करायचे ते सर्वोत्तम, बेस्ट करा जीवनात नकीच यशस्वी व्हाल, असा कानमंत्र त्यांनी दिला.या प्रसंगी वि. दा. व्यवहारे, राजेंद्र राठी, अनिल कुंदे, जावेद शेख, देवदत्त कापसे, ना.भा. ठाकरे, मधुकर व्यवहारे, विक्र म रंधवे, सोमनाथ आंधळे, सुनील राठोर, अभिजित चोरडिया, भारती कापसे आदींसह बाळासाहेब कापसे, सुनील चिखले, महेश बनकर, प्रवीण ढेपले, चंद्रभान जाधव, बा. बा. गुंजाळ, प्रकाश परदेशी, विजय डेर्ले, दत्तू बागडे, संजय श्रीवास्तव, भारत बैरागी, नाथाभाऊ खरात, खैरे तात्या, किसन चौधरी, श्रीकांत रायते, तन्वीर राजे, राजाराम धारराव, विनोद बनकर उपस्थित होते.प्रास्तविक शिवाजी ढेपले यांनी केले. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. संजय आहेर यांनी आभार मानले.