शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

भाजीपाला पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 14:12 IST

पाटोदा :- सध्या शेतमालाचे भाव रोजच गडगडत असल्याने भाजीपाला व इतर पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

पाटोदा :- सध्या शेतमालाचे भाव रोजच गडगडत असल्याने भाजीपाला व इतर पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. बाजारात कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकात चरण्यासाठी गुरे सोडून संताप व्यक्त केला आहे. काही शेतकरी भाजीपाला पिके नांगरून टाकत असतांनाचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.आॅक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला . हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला .तसेच या अवकाळी पावसाने कांदा लागवडीसाठी टाकलेले रोपही खराब झाले .त्यानंतर दोन तीन वेळेस रोप टाकूनही वातावरणातील बदलामुळे तसेच दाट धुके ,व दवामुळे हे रोपे खराब झाल्याने तसेच नव्याने कांदा बियाणे उपलब्ध न झाल्याने या भागातील शेतकर्यांनी महागडी बियाणे,औषधे ,मजुरी,साठी खर्च करून भाजीपाला पिकांचे उत्पन्न घेतले मात्र या भाजीपाला पिकाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. भाजीपाला बाजारात विक्र ीसाठी नेल्यास शेतकऱ्यांना वाहनाचा खर्चही घरातून करावा लागत असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक