शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा अजय सानप प्रथम

By admin | Updated: June 6, 2014 23:55 IST

सिन्नर : उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी व मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला आहे.

 

सिन्नर : उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी व मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला आहे. विज्ञान शाखेचा अजय सोमनाथ सानप या विद्यार्थ्याने ९०.३१ टक्के गुण मिळवून सिन्नर महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. सिन्नर महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८२.८० टक्के, विज्ञान शाखेचा ९५.३३ टक्के, किमान कौशल्य शाखेचा ९६.५२ टक्के तर वाणिज्य शाखेचा सर्वाधिक म्हणजे ९६.६२ टक्के निकाल लागला. सिन्नर महाविद्यालयात शाखानिहाय सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे (कंसात त्यांना मिळालेली टक्केवारी). कला शाखा - योगिता पावसे (८७.२३), समृध्दी पवार (८३.२३), सुवर्णा वाजे (८१.३८), व्यंकट कदम (७९.६९). वाणिज्य शाखा- वैष्णवी करवा (८७.५४), कविता गडाख (८१.३८), वनिता साबळे (७९.८), अजित जाधव (७८.४६), प्रतीक्षा सोनवणे (७८.००), आरबाज पठाण (७८.००). विज्ञान शाखा- अजय सानप (९०.३१), सुजाता जाधव (८६.३१), प्रतीक्षा यादव (८५.८), सृष्टी धाकराव (८२.४६), हर्षला शिरसाट (८०.२१). किमान कौशल्य विभाग- आशिष जाधव (७८.१५), दीपक शिंदे (७५.८५), किरण पवार (७५.८), आकाश सुभाष कहांडळ (७४.९२), शुभम राजेंद्र निचळ (७३.८) यांनी यश मिळविले़ (वार्ताहर)