शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अहवा-मालेगाव-औरंगाबाद मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:12 IST

बागलाण व मालेगाव तालुक्यातून जाणारा अहवा-ताहाराबाद-नामपूर-मालेगाव-औरंगाबाद हा राज्य मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा मार्ग केंद्राकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

सटाणा : बागलाण व मालेगाव तालुक्यातून जाणारा अहवा-ताहाराबाद-नामपूर-मालेगाव-औरंगाबाद हा राज्य मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा मार्ग केंद्राकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्ताकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त करून साक्र ी ते शिर्डी हा नवा मार्ग तयार होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम हाती घेण्यात येणार आहे.  अजमीर सौंदाणे-वायगाव रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी ५० लाख रुपये, अहवा-ताहाराबाद-नामपूर-लखमापूर या रस्त्यासाठी ९ कोटी ८ लाख रुपये, मानूर-साल्हेर-अलियाबाद या रस्त्यासाठी ९० लाख, सटाणा-अजमीर सौंदाणे-वायगाव-रावळगाव रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाख, काठरे दिगर-डांगसौंदाणे-सटाणा-मालेगाव-चाळीसगाव या रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख, नंदुरबार -साक्री-नामपूर-मालेगाव रस्त्यावरील स्लेब ड्रेन बांधकामासाठी ८० लाख, डांगसौंदाणे-सटाणा रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १ कोटी रुपये, अहवा-ताहाराबाद-नामपूर रस्त्या- वरील पुलाच्या कामासाठी ७५ लाख, मानूर-साल्हेर-अलियाबाद रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १ कोटी रुपये, मेशी - महालपाटणे - ब्राह्मणगाव - अजमीर सौंदाणे-कºहे या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ९० लाख रुपये, उत्राणे - आसखेडा - आनंदपूर -आखतवाडे - करंजाड, मुंगसे या रस्त्यासाठी १ कोटी ४५ लाख, पिंपळदर ङ्क्ततिळवण - कंधाणे -केरसाणे-मुंगसे-मुल्हेर या रस्त्यासाठी २ कोटी चाळीस लाख, आराई-वासोळ रस्ता, मुळाणे-दोधेश्वर-कोळीपाडा ङ्क्तकोटबेल-गोराणे-जायखेडा व चिराई-महड-कजवाडे-चिंचवे-गाळणे-डोंगराळे या तीन कामांसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करून समाविष्ट करण्यात आले आहेत.बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे छत्तीस कोटी रु पयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये साक्र ी-नामपूर-मालेगाव या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी २५ लाख रु पयांची तरतूद केली आहे. अहवा-ताहाराबाद-नामपूर-उमराणे या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ३० लाख रु पयांची तरतूद केली आहे.वाहतुकीची मोठी समस्या दूर होणार असल्याचे स्पष्ट करून डॉ. भामरे यांनी सटाणा-मालेगाव, लखमापूर ते नामपूर, नामपूर ते साक्र ी, सटाणा ते दोधेश्वर, सटाणा ते डांगसौंदाणे, वाघळे ते हिंदळबारी घाट कटिंग, साल्हेर घाट कटिंग, मुंजवाड ते निरपूर, चौगाव फाटा ते भाक्षी वनोली आदी दीडशे कोटी रु पयांची कामे करून तालुक्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचे काम केल्याचे सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्ग