शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आठवड्यातून दोनदा कृषी रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:55 IST

देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यात येणार आहे.

नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वेनाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यात येणार आहे.आगॅस्ट महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेला तीन आठवड्यात शेतक-यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे उपलब्ध आकडेवाडीवरुन स्पष्ट होत आहे. शेतमालाची वाढती आवक तसेच परराज्यात शेतमाल विक्रीसाठी पाठविण्याची मागणी लक्षात घेता कृषिरेल्वे आठवड्यातून एक वेळाऐवजी दोनवेळा सुरु करावी, अशी मागणी शेतक-यांकडून होतहोती. त्यानुसार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह कृषिमंत्र्यांकडे ही रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी, यासाठी पत्र दिले होते. आॅगस्ट महिन्यात तीनवेळा सोडण्यात आलेल्या कृषीरेल्वेत पहिल्या फेरीत (दि.७) रोजी ७३ टन कृषिमाल, (दि.१४) रोजी ९८ टन, (दि.२१) रोजी १५१ टन शेतमाल (भाजीपाला) निर्यात करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेagricultureशेती