शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

विज्ञानयुगात बैलगाडी उरली केवळ नावापुरती ! काळाने टाकली कात : आता खेडीही होत आहेत हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST

गरिबांचे वाहन अशी ओळख असलेल्या बैलगाडीचे दर्शन एकविसाव्या शतकामध्ये दुर्मीळ होत चालले आहे. पर्यावरणाला पूरक आणि पोषक ...

गरिबांचे वाहन अशी ओळख असलेल्या बैलगाडीचे दर्शन एकविसाव्या शतकामध्ये दुर्मीळ होत चालले आहे. पर्यावरणाला पूरक आणि पोषक तसेच सुरक्षित प्रवासाचे माध्यम असलेल्या बैलगाडीचे दर्शन आता दुर्मीळ होत चालले आहे. एक काळ असा होता की, प्रत्येक छोट्या-मोठ्या शेतकऱ्याच्या दाराशी सर्जा-राजाची खिल्लारी जोडी आणि बैलगाडी हमखास असायची. बैलगाडीद्वारे शेतापर्यंतचा तसेच काही कामानिमित्त लांबचा प्रवास अतिशय आल्हाददायक वाटायचा. घोड्याच्या पायाच्या आवाजासारखा टाप टाप येणारा बैलांचा आवाज, हलत डुलत चालणारी ती बैलगाडीची दोन चाके, शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उत्तमरीत्या व्यायाम करून घेत होती. फार पूर्वी वाहतुकीची व्यवस्था नव्हती त्यावेळी बैलगाडी असणे श्रीमंतपणाचे लक्षण मानले जात होते. डोंगर माळरानात दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या अनेक गावातील लग्न वऱ्हाड बैलगाडीतून नवरीला सजवून लग्नाच्या ठिकाणी यायचे. तसेच वऱ्हाडी मंडळीदेखील बैलगाडीतून त्याठिकाणी जात होते. आता विज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या गजबजाटात बैलगाडी लुप्त झाल्याचे दिसून येत आहे.

===Photopath===

041220\04nsk_28_04122020_13.jpg

===Caption===

बैलगाडी०४ जळगावनेऊर २