शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शरद पवारांच्या दौऱ्यानंतर शासकीय यंत्रणा जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:53 IST

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.

ठळक मुद्देकळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.आमदार नितीन पवारांनी चार दिवसापूर्वी नुकसानीचा अहवाल शरद पवार यांना सादर करु न कळवण तालुक्यातील शेतकर्यांच्या समस्याकडे लक्ष वेधून घेतले होते. या पाशर््वभूमीवर शरद पवार यांच्या कळवण दौर्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. पवारांच्या दौर्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आमदार पवारांनी पाच दिवसापूर्वी तालुक्यात दौरा करु न नुकसानीची पहाणी करु न महसूल व कृषी यंत्रणेला वस्तुनिष्ठ पंचनामे करु न बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याची सूचना केली होती.कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरÞ्यांचा तोंडचा घास हिरावला असुन शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले असल्याने सरकारने योग्य ती मदत शेतकरÞ्यांना तातडीने करावी अशी मागणी आमदार नितीन पवार, यांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, तहसीलदार बी ए कापसे, गटविकास अधिकारी डी एम बिहरम तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी दह्याणे पाळे येथील पांडुरंग रामभाऊ पाटील यांच्या मका व विठेवाडी येथील जयवंताबाई नामदेव गवळी यांच्या सोयाबीन, व पंढरीनाथ लक्षमण गवळी यांच्या कांदे रोपाची पहाणी केली.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतिपकामध्ये गुडघाभर पाणी साचले असून अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी खळ्यांवर काढून ठेवलेल्या मक्याची कणसे, सोयाबीन पाण्यात सडणार आहे.पावसाळी वातावरण सलग आठ दिवस कायम राहील्याने कळवण तालुक्यातील शेतीपिके धोक्यात आले आहेत. या वातावरणामुळे शेती आण िशेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत.शेतीपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे सोयाबीन, बाजरी,ज्वारी, मका पिकांना कोंब फुटले असून हाताशी आलेला घास गेला आहे. परतीच्या या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या पावसाचा सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. खिरपातील पिके हाता-तोंडाशी आल्यानंतर सतत पडणार्या या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस