शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आडगावच्या शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 20:43 IST

तुटपुंज्या मिळणा-या उत्पन्नावर आधारित पंक्चर दुकान, चहाची टपरी, मिसळचा गाडा, पानटपरी, असे व्यवसाय स्वत:च्या जागेवर शेतक-यांनी सुरू केले असून,

ठळक मुद्देछगन भुजबळांना साकडे : तहसीलदारांविरुद्ध तक्रारमुलांना नोकरी, धंदा नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसीलदारांनी शेतकऱ्यांना ४० पट दंड आकारणी करून तशा नोटिसा बजावल्याने सदरचा दंड रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन साकडे घातले. भुजबळ यांनी या संदर्भात अधिका-यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भात भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निसर्गावर शेती अवलंबून असल्याने सध्या बेमोसमी हवामानामुळे शेतीत केलेला खर्च काढणे शेतक-यांना मुश्कील झाले आहे. याशिवाय मुलांना नोकरी, धंदा नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. अशा परिस्थितीत तुटपुंज्या मिळणा-या उत्पन्नावर आधारित पंक्चर दुकान, चहाची टपरी, मिसळचा गाडा, पानटपरी, असे व्यवसाय स्वत:च्या जागेवर शेतक-यांनी सुरू केले असून, त्यातून तोकडे उत्पन्न मिळत असताना तहसीलदारांनी सदर जागा बिनशेती नसल्याने ४० पट दंडाची आकारणी केलेल्या नोटिसा बजावल्या आहे, पण ही दंडाची कारवाई करताना शेतक-यांचे क्षेत्र मोजलेले नाही. शिवाय काही शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे प्रकरणे दाखल केले असून, त्याचा निर्णय अजून झालेला नाही. पण नोटीस प्राप्त झाल्यानंतर याबाबत विचारणा केली असता बिनशेती प्रकरणे मनपाकडे वर्ग केले असल्याचे सांगण्यात येते. याबाबत मनपाकडे विचारणा केली असता नवीन प्रकरण दाखल करा, मग विचार करू अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतक-यांची छळवणूक केली जात आहे. मुळात शेतक-यांनी शेतीच्या जागेत व्यवसाय सुरू केले असले तरी पक्के बांधकाम केलेले नाही. सदरचे व्यवसाय अस्थायी स्वरूपाचे आहेत. अशा परिस्थितीत ४० पट दंड आकारणी करून शेतक-यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासाख्या प्रकार आहे. त्यामुळे तहसीलदारांनी सुरू केलेली वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनाकडे करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुरेश खेताडे, नितीन माळोदे, पोलीस पाटील एकनाथ मते, प्रकाश शिंदे, सुरेश मते, रामभाऊ जाधव, दीपक मते, संतोष जगताप, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ