शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

रावळगाव साखर कारखान्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:11 AM

सुमारे २ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जप्तीची नामुष्की ओढावली आहे. साखर कारखान्याने २०२१ ...

सुमारे २ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जप्तीची नामुष्की ओढावली आहे. साखर कारखान्याने २०२१ च्या हंगामात १ लाख ४६ हजार ७४९ मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. या हंगामाची निव्वळ एफआरपी रक्कम २५३६.६५ प्रति मेट्रीक टन इतकी होती. काही ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात आली होती तर २ हजार ४०० शेतकऱ्यांची रक्कम बाकी होती. ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या तरतुदींच्या हंगामात गाळप केल्यानंतर उसाचे १४ दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे पुरवठादारांना पेमेंट अदा करणे बंधनकारक आहे. वेळेत रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत साखर आयुक्तांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी थकीत रक्कम अदा करण्याचा आदेश दिला होता. तहसीलदार राजपूत यांनी कारवाई करून मुद्देमाल सील केला. यावेळी मंडल अधिकारी गणोरे, कारखान्याचे ऑडिटर अभ्यंकर, सरपंच महेश पवार, उपसरपंच भरत आखाडे, युवराज कदम, तलाठी महाले आदी उपस्थित होते.