शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अकरावीसाठी सोमवारी दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:23 IST

अकरावी प्रवेशप्रक्रियेत नियमित चार आणि एक विशेष फेरी मिळून १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून (दि.२७) सुरू करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या फेरीत पहिल्याच दिवशी २०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेत नियमित चार आणि एक विशेष फेरी मिळून १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून (दि.२७) सुरू करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या फेरीत पहिल्याच दिवशी २०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेºयांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेशाची संधी देण्यात आली होती. या संधीचा २०१ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून विज्ञान शाखेत १८० व वाणिज्य शाखेत २० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर एका विद्यार्थ्याने एमसीव्हीसी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. तर कला शाखेत एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. आता २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना व ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी