शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

एसटीला सुमारे १२० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:12 IST

शहर, जिल्हा आणि आंतरजिल्हा अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. गेल्या चार महिन्यांत नाशिक जिल्ह्याला सुमारे १२० कोटींचा फटका बसला असून, बसेस सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नसल्याने महामंडळापुढे आर्थिक अनिश्चिततेची परिस्थिती अजूनही कायम आहे.

ठळक मुद्देआर्थिक नुकसान : जिल्ह्यात महामंडळाच्या सर्वच बसेस आगारात उभ्या

नाशिक : शहर, जिल्हा आणि आंतरजिल्हा अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. गेल्या चार महिन्यांत नाशिक जिल्ह्याला सुमारे १२० कोटींचा फटका बसला असून, बसेस सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नसल्याने महामंडळापुढे आर्थिक अनिश्चिततेची परिस्थिती अजूनही कायम आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मे महिन्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अजूनही बंदच आहेत. जिल्ह्यात सुमारे ८५० बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाºया नाशिक जिल्ह्याला प्रवासी वाहतुकीतून दरमहा सुमारे तीस कोटींपर्यंत उत्पन्न मिळते. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे सर्वांत मोठे जाळे असलेलेया राज्य परिवहन महामंडळाला प्रवासीवाहतूक व सवलतीच्या निधीतून कोट्यवधींचे उत्पन्न मिळते

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय