शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

दिंडोरी तालुक्यात खरीपाची ९८ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:15 IST

दिंडोरी : तालुक्यातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्राच्या ९८ टक्के पेरण्या पुर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी दिली.

ठळक मुद्देवातावरणातील बदलाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता

दिंडोरी : तालुक्यातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्राच्या ९८ टक्के पेरण्या पुर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी दिली.कोरोनामुळे रब्बी हंगामातील खडतर प्रवास करून बळीराजाने खरीप हंगामासाठी कंबर कसली होती. खरीपातील पिके घेतांना कसरत करावी लागली आहे. हतबल शेतकरी वर्गाला कृषी विभागाने मार्गदर्शनपर आधार देऊन हंगामासाठी सज्ज केले. त्यासाठी सोयाबीन पासून ते मका पिकापर्यंत तसेच टमाटे पासून ते नगदी पिकाबाबत चर्चा, कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातुन शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले. सोयाबीन बाबत शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरणसाठी उद्युक्त करण्यात कृषी विभागाला यश आले. पावसाने लहरीपणा दाखवत आधी दडी मारली. आॅगष्ट महिन्यात बºयापैकी पाऊस पडला. बियाणे पेरणी नंतर उगवण क्षमता होत असतांना पावसाने दडी मारल्याने आता खरीप हंगामाचे उद्दिष्टे पुर्ण होते की नाही व दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे राहिले असतांना पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. मात्र सोयाबीन, टमाटा पिकावर थोड्याफार प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला. वातावरणातील बदलाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी