शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जिल्ह्यात ५२०६ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:51 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ रुग्णांची वाढ झाली. सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४९७वर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे संसर्ग : ३४४९ नवे रुग्ण; दिवसभरात ४० जणांचा झाला मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ रुग्णांची वाढ झाली. सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४९७वर पोहोचली आहे.मनपा क्षेत्रामध्ये १८२०, तर ग्रामीणला १८२१ आणि मालेगाव क्षेत्रात ८४ व जिल्हाबाह्य २४ रुग्णबाधित आहेत. जिल्ह्यात मनपा क्षेत्रात २४, ग्रामीणला १४ , मालेगाव मनपा १ आणि जिल्हाबाह्य १ असा एकूण ४० जणांचा बळी गेला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने काहीशी घट होत असल्याने आरोग्ययंत्रणेला दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.उपचारार्थी ४० हजारांवरजिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४०,८१६ वर पोहोचली आहे. त्यात २२ हजार ४७४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १६ हजार ३७७ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ७२० मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २४५ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांमध्ये ग्रामीण पुढे जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत सातत्याने नाशिक शहरच आघाडीवर रहात होते. मात्र, शुक्रवारी ग्रामीणची बाधित संख्या १८२१ अशी केवळ एका रुग्णसंख्येने पुढे आहे. मात्र, ग्रामीणमधील बळींचा आकडा गत तीन दिवसांच्या तुलनेत नाशिक शहरापेक्षा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास राहात आहे. कोरोनाचे संकट पाहता नागरिक निर्बंधांबाबत तितकेसे दक्ष दिसून येत नसल्याने अजून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या