शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

४८० कोटी परत करा, तरच कर्मचाऱ्यांना वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:39 IST

समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.

ठळक मुद्देकोषागार कार्यालयाने नोंदविला आक्षेप समाजकल्याण कर्मचारी वेठीस चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित

नाशिक : समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.समाजल्याण आयुक्तालय तवेच त्यांच्या अधिननस्त असलेलय क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मागासवर्गीय कल्याणाच्या विविध योजनांसाठी असलेली ४८०.३५ कोटींची रक्कम अखर्चित राहिलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार अखर्चित रक्कम राज्य शासनाला परत करणे अनिवार्य आहे. असे असतांनाही समाजकल्याण विभागाने अजूनही सदर रक्कम परत केली नसल्याचे कर्मचाºयांचे वेतन मात्र अडकले आहे.वेतन नसल्यामुळे समाजकल्याण कर्मचारी संघटनेने तत्काळ वेत मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभाागाच्या प्रधान सचिवांकडे गाºहाणे मांडले आहे. कर्मचाºयांना वेतन नसल्यामुळे त्यांची आर्थिक अडचण होत आहेच शिवाय कोरोनाच्या काळात जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या मानसिकेतवर देखील परिणाम होत असल्याचे निवेदन संघटनेने पाठविले अ ाहे. निवेदनावर अध्यक्ष शांताराम शिंदे, सचिव सुजित भांबुरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसाGovernmentसरकार