शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

४८० कोटी परत करा, तरच कर्मचाऱ्यांना वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:39 IST

समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.

ठळक मुद्देकोषागार कार्यालयाने नोंदविला आक्षेप समाजकल्याण कर्मचारी वेठीस चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित

नाशिक : समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.समाजल्याण आयुक्तालय तवेच त्यांच्या अधिननस्त असलेलय क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मागासवर्गीय कल्याणाच्या विविध योजनांसाठी असलेली ४८०.३५ कोटींची रक्कम अखर्चित राहिलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार अखर्चित रक्कम राज्य शासनाला परत करणे अनिवार्य आहे. असे असतांनाही समाजकल्याण विभागाने अजूनही सदर रक्कम परत केली नसल्याचे कर्मचाºयांचे वेतन मात्र अडकले आहे.वेतन नसल्यामुळे समाजकल्याण कर्मचारी संघटनेने तत्काळ वेत मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभाागाच्या प्रधान सचिवांकडे गाºहाणे मांडले आहे. कर्मचाºयांना वेतन नसल्यामुळे त्यांची आर्थिक अडचण होत आहेच शिवाय कोरोनाच्या काळात जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या मानसिकेतवर देखील परिणाम होत असल्याचे निवेदन संघटनेने पाठविले अ ाहे. निवेदनावर अध्यक्ष शांताराम शिंदे, सचिव सुजित भांबुरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसाGovernmentसरकार