शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डाळिंब बागेचे ४५० झाडे जळून    खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 16:26 IST

वटार : येथील प्रल्हाद काशिनाथ बागुल यांच्या शेतातविजवाहीच्या शॉकिसर्कटमुळे सव्वा एकर डाळिंब बागेचे ४५० झाडे जळून    खाक झाले आहेत.

ठळक मुद्देतेल्या व मर सारख्या भस्मासुर रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत. संकटांमुळे शेकार्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. उन्हाळ्यात थोडे फार पाणी आता ऐन पावसाळ्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तुटपुंज्या पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळ तयार

वटार :येथील प्रल्हाद काशिनाथ बागुल यांच्या शेतातविजवाहीच्या शॉकिसर्कटमुळे सव्वा एकर डाळिंब बागेचे ४५० झाडे जळून    खाक झाले आहेत. त्यात ठिबक सिंचनच्या नळ्या पूर्ण पणे जळाल्या असून संबधित शेतकऱ्याचेजवळपास पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तेल्या व मर सारख्या भस्मासुर रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत. संकटांमुळे शेकार्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. उन्हाळ्यात थोडे फार पाणी आता ऐन पावसाळ्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तुटपुंज्या पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळ तयार केली पण अचानक दुपारच्या भरात वाºयामुळे विजवाहिनींचा एकमेकांना स्पर्श झाल्याने खाली आगीचे गोळे पडले.सदर घटनेची माहिती मिळताच बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी केली व संबधित अधिकाºयांना नुकसान भरपाई देण्याचे आवाहान केले.कृषी अधिकारी राहुल सोनवणे, सचिन ठोके वायरमन ह्या सर्व अधिकाºयांनी पंचनामा केला.यावेळी राजेंद्र सोनवणे, माजी सरपंच प्रशांत बागुल, हरिभाऊ खैरनार, बाळुनाना खैरनार, पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, नाना खैरनार, मधुकर गागुर्डे, वाल्मिक सोनवणे, आदी शेतकरी उपस्थित होते.