शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आरटीईअंतर्गत ४ हजार ६११ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:29 IST

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शिक्षणाच्या कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये एकूण ४ हजार ६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शिक्षणाच्या कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये एकूण ४ हजार ६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, शनिवार (दि.११) पासून पाचवी फेरी सुरू झाली आहे. या फेरीत १४६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २० आॅगस्टपर्यंत प्रवेशाची प्रक्रियापूर्ण करावी लागणार आहे.शिक्षण विभागातर्फे यावर्षी राबविण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत एकूण ११ हजार ११८ विद्यार्थ्यांनचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी चार हजार ६११ विद्यार्थ्यांना आतापर्यंत विविध शाळांमध्ये प्रवेश मिळाले आहेत. चौथ्या फेरीत ३५४ पैकी केवळ १५८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. त्यानंतर उर्वरित १४६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली.

टॅग्स :Educationशिक्षण