शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

आरटीईअंतर्गत ४ हजार ६११ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:29 IST

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शिक्षणाच्या कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये एकूण ४ हजार ६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शिक्षणाच्या कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये एकूण ४ हजार ६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, शनिवार (दि.११) पासून पाचवी फेरी सुरू झाली आहे. या फेरीत १४६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २० आॅगस्टपर्यंत प्रवेशाची प्रक्रियापूर्ण करावी लागणार आहे.शिक्षण विभागातर्फे यावर्षी राबविण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत एकूण ११ हजार ११८ विद्यार्थ्यांनचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी चार हजार ६११ विद्यार्थ्यांना आतापर्यंत विविध शाळांमध्ये प्रवेश मिळाले आहेत. चौथ्या फेरीत ३५४ पैकी केवळ १५८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. त्यानंतर उर्वरित १४६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली.

टॅग्स :Educationशिक्षण