शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:22 IST

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचारी वर्ग अन् आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव वनविभागाला सतावत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसर : दोन मुलांसह दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्लेअपुरा कर्मचारी वर्ग, आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचारी वर्ग अन् आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव वनविभागाला सतावत असल्याचे चित्र आहे.गोदावरी नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर ऊस आणि बागायती क्षेत्र आहे. जवळच नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. शिवाय नाशिक महापालिका आणि सिन्नर नगरपरिषद आपल्या कार्यक्षेत्रातील मोकाट कुत्रे पकडून गोदाकाठ भागात आणून सोडतात.शेतकºयांमध्ये घबराट, पिंजरे बसविण्याची मागणीकुत्र्यांचे भक्ष्य मिळते आणि जर मिळालेच नाही तर माणसे, लहान मुले, जनावरे यांच्यावर हल्ले करून पोट भरण्यासाठी बिबट्या या परिसरात येतो. महाजनपूर शिवारात एका महिन्याच्या कालावधीत एकाच ठिकाणी पाच, तर शिंगवे येथे जवळपास अर्धा तास रस्त्यावर विश्रांती घेऊन बिबट्याने शेतकºयावर हल्ला करण्याचा प्रयत्न ताजा असतानाच करंजगाव येथे बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाºयांना यश मिळालेवनविभागाने या भागात बिबट्यांचे प्रमाण जास्त असल्याने पिंजºयांची आणि कर्मचारीसंख्या वाढवावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मजबूत पिंजरे वापरावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव