शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:22 IST

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचारी वर्ग अन् आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव वनविभागाला सतावत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसर : दोन मुलांसह दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्लेअपुरा कर्मचारी वर्ग, आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचारी वर्ग अन् आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव वनविभागाला सतावत असल्याचे चित्र आहे.गोदावरी नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर ऊस आणि बागायती क्षेत्र आहे. जवळच नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. शिवाय नाशिक महापालिका आणि सिन्नर नगरपरिषद आपल्या कार्यक्षेत्रातील मोकाट कुत्रे पकडून गोदाकाठ भागात आणून सोडतात.शेतकºयांमध्ये घबराट, पिंजरे बसविण्याची मागणीकुत्र्यांचे भक्ष्य मिळते आणि जर मिळालेच नाही तर माणसे, लहान मुले, जनावरे यांच्यावर हल्ले करून पोट भरण्यासाठी बिबट्या या परिसरात येतो. महाजनपूर शिवारात एका महिन्याच्या कालावधीत एकाच ठिकाणी पाच, तर शिंगवे येथे जवळपास अर्धा तास रस्त्यावर विश्रांती घेऊन बिबट्याने शेतकºयावर हल्ला करण्याचा प्रयत्न ताजा असतानाच करंजगाव येथे बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाºयांना यश मिळालेवनविभागाने या भागात बिबट्यांचे प्रमाण जास्त असल्याने पिंजºयांची आणि कर्मचारीसंख्या वाढवावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मजबूत पिंजरे वापरावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव