शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

गाईच्या पोटातून काढले ३५ किलो प्लॅस्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 15:25 IST

पिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू व प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी (दि.२९) पिंपळगाव परिसरातील अंबिका नगर येथे गायीवर यशस्वी शस्त्रक्रि या करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने ३५ किलो प्लास्टिक काढले. सोबत मांजा, दोन नाणी, वायसर, हेडफोनच्या पिना, तारेचे तुकडे असे साहित्य निघाले. सुदैवाने या गंभीर शस्त्रक्रि येतून गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : पशुधन विकास अधिकारी यांची यशस्वी शस्त्रक्रि या

गणेश शेवरेपिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू व प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी (दि.२९) पिंपळगाव परिसरातील अंबिका नगर येथे गायीवर यशस्वी शस्त्रक्रि या करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने ३५ किलो प्लास्टिक काढले. सोबत मांजा, दोन नाणी, वायसर, हेडफोनच्या पिना, तारेचे तुकडे असे साहित्य निघाले. सुदैवाने या गंभीर शस्त्रक्रि येतून गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.यावेळी डॉ. चौधरी यांच्यासोबत सहायक निलेश गायके व कुणाला धनवटे होते. शस्त्रक्रि येनंतर गायीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. या वेळी देशी गाय रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे.प्लॅस्टिक वेस्टेज सोबतच जर प्रत्येक नवीन उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलास जर घन कचरा व्यवस्थापनाचे तसेच घन कचरा विल्हेवाटीचे सोपे उपाय उपलब्ध केल्याशिवाय परवानगी, बांधकाम पुर्तता प्रमाणपत्र सरकारने देउच नये. नवी दिल्ली मुन्सिपल प्रशासनाने काही वर्षापूर्वी हा उपक्र म राबविला होता. पुढे तो उपक्रम गुंडाळला गेला आणि समस्या तशीच राहिली. प्लास्टिक बंदी करण्यापेक्षा प्लास्टिक डिस्पोजल सिस्टम विकसित करून लोकापर्यंत पोहोचवावी. म्हणजे बेवारस जनावरे आणि पर्यावरण दोघेही सुरक्षित राहतील. अशा प्रतिक्र ीया डॉक्टरांनी दिल्या.उकीरड्यावर चरणारी गाई-गुरे माणसाने टाकलेल्या प्लास्टिकचे बळी ठरत आहेत व त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- डॉ. अल्केश चौधरी, पशुधन विकास अधिकारी.दिवसेंदिवस प्लास्टिकचा अति वापर होत आहे. त्यामुळे मोकाट व मुक्या जनावरांचा जीव धोक्यात येत आहे. मानवी जीवन स्वार्थी होत चालले आहे त्याच्या टाकाऊ वस्तू कुठेपण टाकून देत असल्यामुळे परिणामी मुके जनावरे यात बळी ठरत आहे.- जयवंत विधाते, पशुपालन शेतकरी. 

टॅग्स :doctorडॉक्टरcowगाय