शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गाईच्या पोटातून काढले ३५ किलो प्लॅस्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 15:25 IST

पिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू व प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी (दि.२९) पिंपळगाव परिसरातील अंबिका नगर येथे गायीवर यशस्वी शस्त्रक्रि या करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने ३५ किलो प्लास्टिक काढले. सोबत मांजा, दोन नाणी, वायसर, हेडफोनच्या पिना, तारेचे तुकडे असे साहित्य निघाले. सुदैवाने या गंभीर शस्त्रक्रि येतून गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : पशुधन विकास अधिकारी यांची यशस्वी शस्त्रक्रि या

गणेश शेवरेपिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू व प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी (दि.२९) पिंपळगाव परिसरातील अंबिका नगर येथे गायीवर यशस्वी शस्त्रक्रि या करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने ३५ किलो प्लास्टिक काढले. सोबत मांजा, दोन नाणी, वायसर, हेडफोनच्या पिना, तारेचे तुकडे असे साहित्य निघाले. सुदैवाने या गंभीर शस्त्रक्रि येतून गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.यावेळी डॉ. चौधरी यांच्यासोबत सहायक निलेश गायके व कुणाला धनवटे होते. शस्त्रक्रि येनंतर गायीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. या वेळी देशी गाय रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे.प्लॅस्टिक वेस्टेज सोबतच जर प्रत्येक नवीन उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलास जर घन कचरा व्यवस्थापनाचे तसेच घन कचरा विल्हेवाटीचे सोपे उपाय उपलब्ध केल्याशिवाय परवानगी, बांधकाम पुर्तता प्रमाणपत्र सरकारने देउच नये. नवी दिल्ली मुन्सिपल प्रशासनाने काही वर्षापूर्वी हा उपक्र म राबविला होता. पुढे तो उपक्रम गुंडाळला गेला आणि समस्या तशीच राहिली. प्लास्टिक बंदी करण्यापेक्षा प्लास्टिक डिस्पोजल सिस्टम विकसित करून लोकापर्यंत पोहोचवावी. म्हणजे बेवारस जनावरे आणि पर्यावरण दोघेही सुरक्षित राहतील. अशा प्रतिक्र ीया डॉक्टरांनी दिल्या.उकीरड्यावर चरणारी गाई-गुरे माणसाने टाकलेल्या प्लास्टिकचे बळी ठरत आहेत व त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- डॉ. अल्केश चौधरी, पशुधन विकास अधिकारी.दिवसेंदिवस प्लास्टिकचा अति वापर होत आहे. त्यामुळे मोकाट व मुक्या जनावरांचा जीव धोक्यात येत आहे. मानवी जीवन स्वार्थी होत चालले आहे त्याच्या टाकाऊ वस्तू कुठेपण टाकून देत असल्यामुळे परिणामी मुके जनावरे यात बळी ठरत आहे.- जयवंत विधाते, पशुपालन शेतकरी. 

टॅग्स :doctorडॉक्टरcowगाय