शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

३० टन कचरा संकलित करून कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्यात आला.

By admin | Updated: November 17, 2014 00:48 IST

३० टन कचरा संकलित करून कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्यात आला.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला अनुसरून डॉ. श्री. नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले गेले. या अभियानाअंतर्गत नाशिक शहरामध्ये १६५ किमी रस्त्यांची स्वच्छता प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली. त्यामध्ये एकूण ३० टन कचरा संकलित करून महानगरपालिकेच्या घंटागाडीतून कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्यात आला. या अभियानाला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे आदि उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डॉ. श्री. नानासाहेब प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल व आजारपण टळतील, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून प्रत्येकाने स्वच्छता ठेवण्यास मदत केली तर भारत हा स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात जागरूक देश समजला जाईल, असे मत यावेळी उपस्थितांकडून मांडण्यात आले. अभियानात या प्रतिष्ठानतर्फे हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य स्वयंसेवकांना पुरविण्यात आले होते. शहरातील सर्व ठिकाणी हे अभियान राबविले गेले असून, अनेक स्वयंसेवकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोदविला. (प्रतिनिधी)