शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जिल्ह्यात २५३ मतदान केंद्रे संवेदनशील

By admin | Updated: February 21, 2017 01:50 IST

१५ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मंगळवारी (२१) २६४६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. त्यातील २५३ मतदान केंद्रे ही संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असून, त्यात सुरगाणा तालुक्यात १३, तर निफाड तालुक्यात २ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्णात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने पंधरा तालुक्यांतील ३०० मतदान केंद्रे ही आदर्शवत तयार केली आहेत. या मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प, निवारा शेड, तसेच इतर सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका शांततेत तसेच पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने निवडणुकांसाठी तयारी केली आहे. मागील महिन्यात प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी देत सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली होती. मालेगाव येथील नुकत्याच झालेल्या गोरक्षा समिती पदाधिकारी मारहाणीच्या घटनेनंतर मालेगावमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. संवदेनशील व अतिसंवेदनशील मतदार केंद्रांवर राखीव पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)