शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यात २३२ रुग्ण काेरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:55 IST

जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे २३२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. दिवसभरात २८२ रुग्ण नव्याने वाढले आहेत. यात नाशिक शहरात १८४ रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे २३२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. दिवसभरात २८२ रुग्ण नव्याने वाढले आहेत. यात नाशिक शहरात १८४ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक ग्रामीणमध्ये ७९, मालेगाव महापालिका हद्दीत ९, तर जिल्हाबाह्य दहा रुग्णांचा समावेश आहे. बरे हेाण्याचे प्रमाण कायम असून, २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात नाशिक शहरात दोन, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ७९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरात मार्चपासून आत्तापर्यंत ६६ हजार ८९९ रुग्ण आढळले आहेत. यातील ६४ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ५०३ रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. अर्थात नाशिक शहरात पुन्हा जून ते सप्टेंबरसारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असून, व्याधीग्रस्त रुग्णांवर विशेेष नजर ठेवण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी वैद्यकीय विभागास दिल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य