शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अकरावीसाठी २३ हजार अर्ज

By admin | Updated: June 14, 2017 00:46 IST

शुक्रवारपासून दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आॅनलाइन पद्धतीने सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अद्याप २२ हजार अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, एकूण २४ हजार अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर्षी प्रथमच अकरावीसाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात अर्ज भरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रियेला येत्या शुक्रवारपासून (दि. १६) प्रारंभ होणार आहे. पुनर्परीक्षार्थींसाठी दुसऱ्या टप्प्यातील भाग दोनच्या अर्जामध्ये शाळेचा सांकेतिक क्रमांकाच्या रकान्यात कुठल्याही प्रकारची खूण करावयाची नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. शहरातील ५५पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया यावर्षी राबविली जात आहे. या प्रवेशप्रक्रि येला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.