शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विभागात १६ हजार ५९१ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:42 IST

नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.

नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्राला मिळत असून, त्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी नाशिक विभागात तब्बल १६ हजार ५९१ जागा उपलब्ध असून, नाशिक जिल्ह्यात यातील सर्वाधिक ७,६०६ जागांवर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध शाखा प्रवेश घेता येणार आहे. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, धुळे जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यातील विद्यापीठांशी संलग्न एकूण ४८ अभियांत्रिकी तंत्रशिक्षण देणाºया संस्था आहेत. यात नाशिकमधील १९, नंदुरबार २, जळगाव १०, धुळे ५ व अहमदनगरच्या १२ महाविद्यालयाचा समावेश असून, नाशिकमध्ये सर्वाधिक ७,६०६, नगरमध्ये ४००५, जळगावमध्ये ३१२०, धुळ्यात १८६०, तर नंदुरबारमध्ये केवळ ६६० जागा उपलब्ध आहेत.यावर्षी विद्यार्थ्यांना सर्व जागांवर संधीगतवर्षी यातील केवळ ४९.७३ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. विविध कारणांनी उर्वरित जागा रिक्त राहिल्या असल्यातरी या जागांवर यावर्षी विद्यार्थ्यांना या सर्व जागांवर प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.जिल्हानिहाय जागा;ंअभियांत्रिकी महाविद्यालयेनाशिक १९-७६०६अहमदनगर १२-४००५जळगाव १०-३१२०धुळे ०५-१८६०नंदुरबार ०२-१२६०

टॅग्स :Nashikनाशिक