शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विभागात १६ हजार ५९१ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:42 IST

नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.

नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्राला मिळत असून, त्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी नाशिक विभागात तब्बल १६ हजार ५९१ जागा उपलब्ध असून, नाशिक जिल्ह्यात यातील सर्वाधिक ७,६०६ जागांवर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध शाखा प्रवेश घेता येणार आहे. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, धुळे जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यातील विद्यापीठांशी संलग्न एकूण ४८ अभियांत्रिकी तंत्रशिक्षण देणाºया संस्था आहेत. यात नाशिकमधील १९, नंदुरबार २, जळगाव १०, धुळे ५ व अहमदनगरच्या १२ महाविद्यालयाचा समावेश असून, नाशिकमध्ये सर्वाधिक ७,६०६, नगरमध्ये ४००५, जळगावमध्ये ३१२०, धुळ्यात १८६०, तर नंदुरबारमध्ये केवळ ६६० जागा उपलब्ध आहेत.यावर्षी विद्यार्थ्यांना सर्व जागांवर संधीगतवर्षी यातील केवळ ४९.७३ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. विविध कारणांनी उर्वरित जागा रिक्त राहिल्या असल्यातरी या जागांवर यावर्षी विद्यार्थ्यांना या सर्व जागांवर प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.जिल्हानिहाय जागा;ंअभियांत्रिकी महाविद्यालयेनाशिक १९-७६०६अहमदनगर १२-४००५जळगाव १०-३१२०धुळे ०५-१८६०नंदुरबार ०२-१२६०

टॅग्स :Nashikनाशिक