शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

विनंती बदल्यांसाठी १५० अर्ज; केवळ आठच अर्ज मंजुरीसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : ऑगस्ट महिन्यापासून महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदली आणि पदोन्नतीचे सत्र सुरू असून विनंती बदलीसाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल ...

नाशिक : ऑगस्ट महिन्यापासून महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदली आणि पदोन्नतीचे सत्र सुरू असून विनंती बदलीसाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल १५० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अर्जांची संख्या मोठी असली तरी सबळ कारणे असलेल्या केवळ आठच अर्जांचा विचार करण्यात आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी देखील पसरली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या आणि पदोन्नतीची कार्यवाही महसूल विभागात सुरू झाली आहे. गेल्या ६ तारखेला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मध्यंतरी प्रशासकीय बदल्यांचेदेखील आदेश काढण्यात आले. ३० ऑगस्ट रोजी २२ तलाठी आणि २३ अव्वल कारकून यांच्यादेखील समुपदेशाने बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मागीलवर्षी ज्या बदल्या वादग्रस्त ठरल्या होत्या अशा बदल्यांच्याबाबतीत मॅट न्यायालयाच्या निर्णयानुसार देखील कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे मागील संपूर्ण महिना हा बदली आणि पदोन्नती प्रक्रियेतच पार पडल्याचे दिसते. सर्व प्रशासकीय जबाबदारी सांभाळून बदली संदर्भातील कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, महसूल विभागात विनंती बदल्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तब्बल १५० अर्ज प्राप्त झाले असून मंडळाधिकारी, अव्वल कारकुनांनी बदलीसाठी विनंती केली आहे. अर्जांची संख्या मोठी असली तरी जिल्हाधिकारी मांढरे यांनी बदलीसाठी सबळ कारण असलेले केवळ ८ विनंती अर्ज मान्य करून विभागीय महसूल आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवले असल्याचे समजते. आलेले अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांना सादर करण्याची मुदत आहे. त्यामुळे अर्जांची छाननी करून केवळ अत्यंत सबळ कारण असलेल्यांची विनंती मान्य करण्यात आले आहेत. त्यानुसार केवळ ८ अर्जच प्रशासनाने मंगळवारी (दि.३१) विभागीय आयुक्तांकडे सादर केले आहेत. या बदल्यांबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले.