शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे १५ लाख थकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:24 IST

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये खळबळबाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या

येवला : कांदा उत्पादकांचा संताप, शुक्र वारपासून आमरण उपोषण 

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील या कांदा व्यापाºयाकडे फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल परिसरातील शेतकºयांनी कांदा विक्री केला होता. या व्यापाºयाने मालाचे पैसे रोख न देता ५० शेतकºयांना धनादेशाद्वारे पेमेंट अदा केले होते. मार्च महिना अखेर सबंधित शेतकºयांचे धनादेश न वटल्यामुळे त्यांनी कांदा व्यापाºयाकडे धाव घेतल्यानंतर व्यापाºयाने भेट टाळणे, अरेरावीची भाषा करणे, दबाव आणणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकººयांनी केली आहे. हा प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रश्नावर शेतकºयांनी उपोषणाचे हत्यार उपासले आहे. सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी बाजार समितीस १३ रोजी पत्र लिहून हा विषय गांभीर्याने घेण्याचे कळविले होते. तसेच १७ पर्यंत सर्व शेतकºयांचे पैसे द्यावेत. त्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. पैसे मिळावेत म्हणून शेतकºयांनी शुक्रवार २० एप्रिलपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणास संपत आहेर, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पोपट बोरसे, सखाहरी जाधव, सखाहरी दाभाडे, नामदेव कदम, दिनकर भंडारी, साहेबराव संत्रे, जगन्नाथ एंडाईत आदीसह शेतकरी बसणार आहे.सूर्यभान माधवराव गायकवाड या शेतकºयाला दिलेला धनादेश माघारी आला आहे. त्यांनी बाजार समितीसह प्रशासनाकडे तक्रार केली आहे.शेतकºयांमध्ये खळबळअंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकºयांचे सुमारे १५ लाख रु पयांचे धनादेश वटलेले नाही. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. बाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या आहेत. पैसे थकवल्यामुळे त्या दोन व्यापाºयांचा परवानादेखील रद्द केला आहे. शिवाय येवला सहायक निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांनी याबाबत विचारणा केली आहे. बाजार समिती आता शेतकºयांचे पेमेंट रोखीने देत आहे. रोख पेमेंट सुरु झाल्यामुळे आता पैसे थकवण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही. सुमारे ५५० कोटी रु पये रक्कम कांदा उत्पादक शेतकºयांना रोख देण्यात आले आहे. सुमारे अर्धा टक्का रक्कम थकली हे मान्य आहे. ३० एप्रिलपर्यंत पेमेंट देण्याचे त्या दोन व्यापाºयांनी कबूल केले आहे.उषाताई शिंदे, सभापती, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती शेतमाल विक्र ीवर कमिशन घेते. त्यामुळे पैसे देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परवानाधारक व्यापाºयाकडून बँक सॉलव्हन्सी, सातबारा उताºयावर बाजार समितीचे नाव लावून घेण्याची जिल्ह्यातील अन्य सात बाजार समितीमधील पद्धत येवला बाजार समितीने अवलंबावी.दीपक पाटोदकर,सामाजिक कार्यकर्ता