शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे १५ लाख थकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:24 IST

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये खळबळबाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या

येवला : कांदा उत्पादकांचा संताप, शुक्र वारपासून आमरण उपोषण 

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील या कांदा व्यापाºयाकडे फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल परिसरातील शेतकºयांनी कांदा विक्री केला होता. या व्यापाºयाने मालाचे पैसे रोख न देता ५० शेतकºयांना धनादेशाद्वारे पेमेंट अदा केले होते. मार्च महिना अखेर सबंधित शेतकºयांचे धनादेश न वटल्यामुळे त्यांनी कांदा व्यापाºयाकडे धाव घेतल्यानंतर व्यापाºयाने भेट टाळणे, अरेरावीची भाषा करणे, दबाव आणणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकººयांनी केली आहे. हा प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रश्नावर शेतकºयांनी उपोषणाचे हत्यार उपासले आहे. सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी बाजार समितीस १३ रोजी पत्र लिहून हा विषय गांभीर्याने घेण्याचे कळविले होते. तसेच १७ पर्यंत सर्व शेतकºयांचे पैसे द्यावेत. त्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. पैसे मिळावेत म्हणून शेतकºयांनी शुक्रवार २० एप्रिलपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणास संपत आहेर, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पोपट बोरसे, सखाहरी जाधव, सखाहरी दाभाडे, नामदेव कदम, दिनकर भंडारी, साहेबराव संत्रे, जगन्नाथ एंडाईत आदीसह शेतकरी बसणार आहे.सूर्यभान माधवराव गायकवाड या शेतकºयाला दिलेला धनादेश माघारी आला आहे. त्यांनी बाजार समितीसह प्रशासनाकडे तक्रार केली आहे.शेतकºयांमध्ये खळबळअंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकºयांचे सुमारे १५ लाख रु पयांचे धनादेश वटलेले नाही. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. बाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या आहेत. पैसे थकवल्यामुळे त्या दोन व्यापाºयांचा परवानादेखील रद्द केला आहे. शिवाय येवला सहायक निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांनी याबाबत विचारणा केली आहे. बाजार समिती आता शेतकºयांचे पेमेंट रोखीने देत आहे. रोख पेमेंट सुरु झाल्यामुळे आता पैसे थकवण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही. सुमारे ५५० कोटी रु पये रक्कम कांदा उत्पादक शेतकºयांना रोख देण्यात आले आहे. सुमारे अर्धा टक्का रक्कम थकली हे मान्य आहे. ३० एप्रिलपर्यंत पेमेंट देण्याचे त्या दोन व्यापाºयांनी कबूल केले आहे.उषाताई शिंदे, सभापती, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती शेतमाल विक्र ीवर कमिशन घेते. त्यामुळे पैसे देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परवानाधारक व्यापाºयाकडून बँक सॉलव्हन्सी, सातबारा उताºयावर बाजार समितीचे नाव लावून घेण्याची जिल्ह्यातील अन्य सात बाजार समितीमधील पद्धत येवला बाजार समितीने अवलंबावी.दीपक पाटोदकर,सामाजिक कार्यकर्ता