शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजनेला मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:45 IST

सिन्नर : वडांगळीसह १३ गाव पाणी पुरवठा योजनेचा जलसाठा हा मोठया प्रमाणावर असूनही खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

सिन्नर : वडांगळीसह १३ गाव पाणी पुरवठा योजनेचा जलसाठा हा मोठया प्रमाणावर असूनही खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे फीडरसाठी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी सादर केलेल्या ३५ लाख रूपयांच्या निधीस जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे योजनेतील गावांना एक्सप्रेस फिडरद्वारे अखंडीतपणे पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांनी सांगितले.सदर योजनेस एक्सप्रेस फिडरद्वारे वीज पुरवठा केल्यास सर्व गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येईल, त्यासाठी लागणाºया निधीची तरतूद जिल्हा नियोजनमधून करावी, अशी मागणी दि. ९ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती.वडांगळी सह १३ गाव पाणी पुरवठा योजनेला कडवा कालव्यातून थेट पाणी पुरवठा होतो. कडवाद्वारे हे योजनेच्या वडांगळी येथील २५ एकराच्या तलावात सोडले जाते. एवढया मोठया प्रमाणावरील जलसाठा असताना देखील वीजेच्या सततच्या निर्माण होणाºया अडथळयांमुळे कमी काळ वीज पुरवठा होतो. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत या गावांना सुरळीत पाणी पुरवठा करणे अवघड होऊन बसले आहे. ही बाब ओळखून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना सदर कोकाटे यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या ३५ लाख रूपायांच्या एक्सप्रेस फिडरच्या प्रस्तावाला निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.

टॅग्स :Waterपाणी