शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

१२० चालकांनी बजावली आंतरराज्य प्रवासी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:16 IST

नाशिक : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर नेऊन सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी परराज्यापर्यंत दिलेली सेवा कोणत्याही जोखमीपेक्षा कमी नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या काळात नाशिकमधील १२० चालकांनी केवळ मास्क आणि सॅनिटायझर इतक्याच सुरक्षिततेच्या साधनांवर ४७ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर नेऊन सोडले. याबरोबरच पुणे, बीड, गोंदिया, ओरिसा, औरंगाबाद या ठिकाणीदेखील प्रवासी सोडण्याची जबाबदारी पार पाडली.

नाशिक : (संदीप भालेराव) परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर नेऊन सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी परराज्यापर्यंत दिलेली सेवा कोणत्याही जोखमीपेक्षा कमी नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या काळात नाशिकमधील १२० चालकांनी केवळ मास्क आणि सॅनिटायझर इतक्याच सुरक्षिततेच्या साधनांवर ४७ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर नेऊन सोडले. याबरोबरच पुणे, बीड, गोंदिया, ओरिसा, औरंगाबाद या ठिकाणीदेखील प्रवासी सोडण्याची जबाबदारी पार पाडली.कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनचा फटका मजुरांना बसला आणि रोजगार नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली. हजारो मजुरांची पायपीट सुरू झाल्यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असतानाही मजुरांची पायपीट होऊ नये यासाठी गेल्या ९ मेपासून परप्रांतीय मजुरांसाठी बसेस सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे एसटी महामंडळाने ही जाबाबदारी घेतली आणि परराज्यात जाण्यासाठी शंभर ते १२० चालक ‘कोविड योद्धे’ म्हणून तयार झाले.मजुरांचे लोंढे रस्तोरस्ती दिसताच त्यांना बस उपलब्ध करून दिली जात होती. यावेळी मजुरांचे होणारे स्क्रिनिंग फारेसे अचूक होत असेल याची कोणतीही शाश्वती नसतानाही चालकांनी अशा प्रवाशांना घेऊन त्यांच्या राज्यात सोडले. नाशिक शहर, जिल्हा तसेच शेजारी ठाणे जिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांची वाहतूक करण्याची जोखीम या चालकांनी पत्करली आणि ती यशस्वी पार पाडलीही. सुमारे १२० चालक, १० पर्यवेक्षक अधिकारी आणि दोन आगार व्यवस्थापक या कामी सातत्याने जागत होते. दिवसा आणि रात्री कधीही बसेसची मागणी होत असल्याने या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहावे लागले.रेल्वेने जाणाºया श्रमिकांना रेल्वेस्थानकापंर्यत पोहोचविणे, पुण्याहून सुटणाºया तामिळनाडू रेल्वेसाठी नाशिकहून गेलेल्या २० गाड्या तसेच दिल्लीहून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी रात्रीतून सेवेत हजर झालेल्या चालकांची सर्वप्रकारची जोखीम पत्करून प्रवाशांना त्याच्या इच्छितस्थळी नेऊन सोडले.

टॅग्स :Nashikनाशिक