शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाशिक जिल्हा बॅँकेतर्फे १०१ टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:46 IST

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य झाले असून, सुमारे ६० हजारांहून अधिक सभासदांना ४४३ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी १०१ इतकी आहे.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये नोटबंदी जाहीर केल्याने जिल्हा बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य झाले असून, सुमारे ६० हजारांहून अधिक सभासदांना ४४३ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी १०१ इतकी आहे.केंद्र सरकारने २०१७ मध्ये नोटबंदी जाहीर केल्याने जिल्हा बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बँकेकडे जमा असलेली जुन्या चलनातील हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास अगोदर नकार देण्यात आला. अशातच तत्कालीन युती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी स्वाभिमान योजना जाहीर करून पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची प्रकिया अजूनही गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या निणर्यामुळे बँका मात्र आर्थिक अडचणीत सापडल्या. सरकार कर्ज माफ करते म्हणून नियमितपणे कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनीही कर्ज भरण्यास हात आखडता घेतला. परिणामी नाशिक मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक डबघाईस आली. त्यातून सन २०१६-१७ नंतर बँक जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज देऊ शकले नाही.राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर महिन्यात शेतकºयांच्या कर्ज माफीचे पैसे जिल्हा बँकेला परत केले, मात्र हे पैसे शेतकºयांना चालू वर्षात पीक कर्ज म्हणून वाटप करण्याची सक्ती केली. नाशिक जिल्हा बँकेला ४३७ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपये वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्ष ३० सप्टेंबर अखेर बँकेने ४४३ कोटी, ५२ लाख, १६ हजार रुपयांचे वाटप ६० हजार १७५ शेतकºयांना केले आहे. चार वर्षांनंतर बँकेने १०१ टक्के कर्ज वाटप करून विक्रम केला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक