शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहित करुनही शेतकऱ्यांना मोबदला दिल्याने तसेच रस्ता कामामुळे शेतात पाणी जावून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहित करुनही शेतकऱ्यांना मोबदला दिल्याने तसेच रस्ता कामामुळे शेतात पाणी जावून पिकांचे नुकसान झाले आहे़ यामुळे जमिनीचा मोबदला आणि शेतातील पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करजई आणि डामरखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे़ शेतकºयांनी शहादा तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे़तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांची भेट घेत शेतकºयांनी हे निवेदन दिले़ निवेदनात, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करताना कोणत्याही प्रकारे शेतकºयांना विश्वासात घेतले नाही़ शेतकºयांच्या जमिनी हडप केल्या, शेतकºयांना तात्काळ मोबदला दिला जाईल असे जाहिर आश्वासन देण्यात आले होते़ दोन वर्षांपासून मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही़ रस्ता कामामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे़ अधिकाºयांनी शेतकºयांच्या जमिनी मोजून कोणत्याही प्रकारचा अहवाल शासनाला दिलेला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे़ भूमापन अधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागातील अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे़ ज्या शेतकºयांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत़ ते देशोधडीला लागले आहेत़ यामुळे सात दिवसांच्या आत चौकशी करुन न्याय न मिळाल्यास १५ आॅगस्टपासून न्याय मिळेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़हे निवेदन प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे़ प्रसंगी डामरखेडा, करजई आणि बुपकरी येथील पुरुषोत्तम पाटील, वासुदेव पाटील, जगन्नाथ पाटील, भीमा बुला पाटील, मोहन रामजी पाटील, यशवंत पाटील ,अरुण श्रीकृष्ण पाटील, मुकुंद मधुकर पाटील, भटू पाटील, छोटूलाल पाटील, नरसई पाटील, देवदास पाटील, भगवान पाटील, रविंद्र पाटील, हरी पाटील, गोपाळ पाटील, रामदास पाटील आदी उपस्थित होते़विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला तीन वर्षांपासून सुरूवात झाली आहे़ ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ दरम्यान करजई, बुपकरी, डामरखेडा आणि प्रकाशा शिवारालगत शेतजमिनी ठेकेदाराने शेतकºयांना विश्वासात न घेत बळकावल्या आहेत़ शेतकºयांची बाजू ऐकून न घेता शेतातून रस्ता तयार केला आहे़ याचा मोबदला शेतकºयांना अद्याप मिळालेला नाही़ शेतीपिकांच्या नुकसानीचीही रक्कम देण्यात आलेली नाही़ भूमी अधिग्रहण मोजमाप करून रेडी रेकनर नुसार व्याजासहीत वाढीव पाच टक्के रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनाद्वारे शेतकºयांनी जेलभरो, रास्ता रोको आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे़