शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या लढवणार - विजयकुमार गावित  

By भूषण.विजय.रामराजे | Published: April 10, 2023 6:30 PM

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या लढवणार असल्याचे विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे. 

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या निवडणुका भाजप लढणार आहे. पक्षाचे जे पदाधिकारी बैठकांना अनुपस्थित राहतात अशांना नव्याने आमंत्रित करणार नाही, त्यांनी पक्षात असल्याने बैठकीत येऊन भूमिका मांडावी, असे प्रतिपादन पालकमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी केले. शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मीरा प्रताप लाॅन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी पालकमंत्री डाॅ. गावित बोलत होते. प्रसंगी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया उपस्थित होते.बैठकीत खासदार डाॅ. हीना गावित यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, देशात बाजार समित्यांचे डिजिटलायजेशन करण्यात येत आहे. सातपुड्याचा डोंगर फोडून जिल्ह्यात नर्मदेचे पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.पालकमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करून योग्यरीत्या राबवला तर निश्चितच भविष्यातील चित्र बदलू शकते. बाजार समिती केवळ शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल खरेदी विक्रीसाठी नाही तर शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविणे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आहे. बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी सहाय्यकारी ठरतील यासाठी प्रयत्न करत आहे.

 

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारVijaykumar Gavitविजय गावीत