शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

दाहीगाव गुरव समाजाच्या बैठकीत विविध निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज उन्नती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तिमाही सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उन्नती संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गुरव होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,समस्त दाहीगाव गुरव समाज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, नंदुरबार गुरव समाज अध्यक्ष प्रविण गुरव माजी अध्यक्ष विश्वासराव भामरे, भीमराव गुरव, नगरसेविका भावना गुरव, मनीषा गुरव, शशिकांत बेगराज, मधुकर गुरव, अशोक गुरव, रवींद्र गुरव, पुंडलिक गुरव, विश्वनाथ गुरव, ह.भ.प.नरेंद्र गुरव, ह.भ.प. वासुदेव महाराज, संजय गुरव, गोरख गुरव, सुरेश गुरव, मोतीलाल गुरव , बद्रीनाथ गुरव , निंबा गुरव, वामन गुरव, अशोक गुरव, नितीन गुरव, दीनानाथ गुरव, छोटू गुरव, नानाभाऊ गुरव, प्रकाश गुरव, राजेंद्र सोनवणे, प्रमोद गुरव, रामदास गुरव, प्रतिमा गुरव, सोनाली गुरव, पुरुषोत्तम गुरव, अरुण गुरव, आदी व्यासपीठावर होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत काशिबा महाराज यांचा प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव नाना गुरव यांनी केले. या वेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी समाजात काम करताना तन-मन-धनाने करावे आपसातील वैर विसरून समाज एकजुटीसाठी प्रयत्न करावेत. शासनाचा योजनांचा लाभ समाजबांधवांना मिळवून द्यावा, गुरव समाज बेल फुल देऊन आपले उदरनिर्वाह करतो गुरव समाजाची शहनाई हे मंगल वाद्य गुरव समाजाचे प्रतीक आहे. मंगल वाद्य ही परंपरा त्यांनी जोपासावी असेही सांगितले.त्यानंतर गुरव समाजाच्या पुढील तीन वषार्साठी अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातून सुरेश केशव गुरव यांची निवड करण्यात आली. निवडणूक न करता सुरत, नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, येथील समाज अध्यक्षांनी तळोदा येथील सुरेश केशव गुरव यांना पाठिंबा दिल्यामुळे सवार्नुमते त्यांना अध्यक्ष करण्यात आले. निवड झाल्यानंतर त्यांनी सांगितले की संस्थेचा अध्यक्ष पदाला मी न्याय देईन, समाजातील घटकांसाठी विविध योजना आणण्याचा मी प्रयत्न करीन, पर राज्यातील समाजातील रोटी-बेटी व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले याप्रसंगी दाहीगाव अध्यक्ष नरेंद्र गुरव यांनी निवडणूक न करता सर्वांच्या संमतीने तीन राज्यातुन अध्यक्षाची निवड झाली. म्हणजे आपली एकता आहे. समाजामध्ये राजकारण न करता समाजकारण करून समाजाची प्रगती कशी होईल याचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नंदुरबार येथील संत काशिबा महाराज गुरव चौकात मान्यवरांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रविण गुरव यांचा वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी समाजाला शितशव पेटी दान केली आहे. जी समाजातील घटकांना वापरण्यासाठी मोफत मिळणार आहे.कार्यक्रमासाठी प्रविण गुरव, सुधीर गुरव, हेमंत गुरव, रघुनाथ गुरव, किरण गुरव, विजय शिरसाट, शशिकांत गुरव, वैभव गुरव, गणेश गुरव, सुधाकर गुरव, भूपेंद्र गुरव, गणेश गुरव, नानाभाऊ गुरव, हरिश्चंद्र गुरव, नगिन गुरव, पुरुषोत्तम गुरव, आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन वाय.आर. गुरव, आभार सचिव शशिकांत गुरव यांनी मानले.